नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. या दोन्ही जागांवर राहुल गांधी विजयी झाले. त्यामुळे राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच राहुल गांधी यांनीही आपण वायनाड मतदारसंघातील लोकांच्या प्रेमात असून …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली
मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि शिवसेना उबाठा गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप करत न्यायालयात या निकालप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. …
Read More »उद्योग मंत्र्यांची शिफारस महिला शिक्षिकेला एमएसआरडीसीत प्रतिनियुक्ती द्या मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला
राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध असे मिळून जवळपास ३६ खाती आहेत. तर जवळपास विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि अंगीकृत महामंडळे आहेत. या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी त्या त्या विभागाची एक नियमावली आहे. त्या नियमाच्या आधारेच संबधिक कार्यालयांची कामे, कर्मचारी-अधिकाऱी यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या केल्या जातात. मात्र एका महिला शिक्षिकेने वैद्यकीय …
Read More »संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …
Read More »सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर मधून सुरुवात आता एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र
‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला? हे सरकारने जाहीर करावे!
राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण …
Read More »कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातः आतापर्यंत ३० प्रवाशांचा मृत्यू एक्सप्रेस आणि मालगाडीचा लोका पायलट ठार, ६० जण जखमी
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात १७ जून रोजी सकाळी थांबलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. त्यामुळे कांचन गंगा गाडीचे मागील तीन डब्बे रूळावरून घसरले. तर कांचनगंगा एक्सप्रेसमधील जवळपास ३० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दुपारपर्यंत हाती आली असून मालगाडीचा लोको पायलट (चालक) …
Read More »आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माकपच्या नेत्यांनी शरद पवार यांची घेतली भेट मार्क्सवादी पक्षाने दिला २५ जागा लढविण्याचा प्रस्ताव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा अजिंक्य अश्व मध्ये रोखला गेला. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांच्या कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज १५ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …
Read More »ओपेकचा निवडणूकीबाबतचा अहवाल बाहेर, महागाई व बेरोजगारीवर भर युतीची सरकारने अनिश्चितता आणतात
ओपेकने नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणूकीचा अहवाल जारी केला आहे. ओपेक OPEC ने आपल्या अहवालात यावर भर दिला आहे की नरेंद्र मोदी सरकार महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादनाला पाठिंबा देत राहण्याची शक्यता आहे, या दोन घटकांनी नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव टाकला. भारतातील आर्थिक धोरणांमध्ये सातत्य …
Read More »जेपी मॉर्गन आणि बीएनवाय पुन्हा भारतात सक्रिय होण्याची शक्यता मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात उतरण्याची शक्यता
जागतिक वित्तीय सेवा दिग्गज पुन्हा एकदा भारताच्या मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. घडामोडींबद्दल माहिती असलेल्या चार बँकर्सच्या मते, यूएसएचे जेपी मॉर्गन आणि बीएनवाय मेलॉन भारताच्या मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात प्रवेश शोधत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की दोन्ही कंपन्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) व्यवसायात काम करण्यासाठी त्यांच्या भारताच्या धोरणासह तयार …
Read More »
Marathi e-Batmya