Editor

आरबीआयने काही वित्तीय संस्थांवर ठेवले बोट व्याज दर आकारणीबाबत स्वातंत्र्याचा गैरवापर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदर निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल वित्तीय सेवा क्षेत्रातील काही नियमन केलेल्या संस्थांना रेड सिग्नलकेले आहे आणि व्याज आकारणीचे शुल्क आकारले आहे जे मुख्य तथ्य विधान (KFS) मध्ये निर्दिष्ट केलेले नाहीत आणि उघड केले नाहीत. ग्राहक संरक्षण हे आरबीआयच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च असल्याचे …

Read More »

टाटाकडून लवकरच रेसर कार १२० हॉर्स पॉवरची गाडी साडे नऊ लाखापासून सुरुवात

टाटा मोटर्सने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅकची स्पोर्टी आवृत्ती अल्ट्रोझ रेसर सादर केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये १.२ L टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे १२० Ps पॉवर आणि 170 Nm टॉर्क वितरीत करते, जे एक आनंददायक ड्रायव्हिंग अनुभवाचे आश्वासन देते. रेसरमध्ये ६–स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि स्पोर्टी एक्झॉस्ट नोट देखील आहे. Altroz ​​Racer …

Read More »

आरबीआयच्या पतधोरणामुळे मुदत ठेवीवरील व्याजात बदल मोठ्या मुदत ठेवीवरील व्याजात झाला मोठा बदल

आरबीआयने आज एमपीसीच्या बैठकीत ठेवीदारांसाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला. मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणात ठेवींवर मर्यादा वाढवली, ज्यामुळे शेड्युल्ड कमर्शियल बँक (SCBs), स्मॉल फायनान्स बँक (SFBs) आणि स्थानिक एरिया बँकांवर परिणाम झाला. पूर्वी, SCBs आणि SFBs साठी मोठ्या प्रमाणात ठेव मर्यादा २ कोटी रुपये होती. सुधारणेसह, नवीन मर्यादा ३ कोटी रुपये …

Read More »

नव्या सरकारचा अर्थसंकल्प कसा असेल? आरबीआयने दिले हे पाच मुद्दे जीडीपीचे लक्ष्य वास्तवादी राहणार

पुढील केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी पुढील उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेक्षा कोण चांगले आहे? भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए NDA सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून, १८ व्या लोकसभेत सरकारसाठी कमी बहुमताने इलेक्टोरल नंबर गेमने समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भाजपाची स्वतःची संख्या २७२ …

Read More »

९ ते ११ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाचा मध्य महाराष्ट्र आणि कोकणसाठी अंदाज

जूनचा महिना उजाडला असून आता राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात व्यक्त केले. ९ आणि ११ जूनला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने ऑंरेज अलर्ट जारी केला असून या हे तीन्ही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानेही जारी केला आहे. तसेच हवामान …

Read More »

रमेश चेन्नीथला म्हणाले,… आता लक्ष्य विधानसभा काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …

Read More »

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केले असून …

Read More »

‘एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा

देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) …

Read More »

नाना पटोले यांची ग्वाही, दुष्काळात होरपळणा-या जनतेला वा-यावर सोडणार नाही नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता या दुष्काळाने होरपळून निघाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहेत तर जनावरांना चारा नाही. महाभ्रष्टयुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, …

Read More »