मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी केली. त्यानंतर दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …
Read More »जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा पालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कट्टीबद्ध : नाना पटोले
पालघर : प्रतिनिधी काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन …
Read More »जयंत पाटलांचा कामाचा झपाटा; सकाळी ९ ते पहाटे ५, दिवस संपला दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावाही
बीड: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळत असून पाटील यांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता संपला. दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज, नवी नोकरी मिळणार १ ऑक्टोंबरपासून मिळणार नवा नोकर
मुंबई: प्रतिनिधी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल. देशात प्रथमच …
Read More »भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल
अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द, “आपत्तीतून बाहेर काढणार….” तातडीची सर्वतोपरी मदत पोहचविण्याचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, …
Read More »आदित्य बिर्ला सनलाइफचा आयपीओ आजपासून बाजारात किमान १४,२४० रु. गुंतवावे लागतील
मुबंई: प्रतिनिधी आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी आली आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसीचा आयपीओ आजपासून सुरू झाला आहे. गुंतवणूकदार १ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी बोली लावू शकतील. कंपनीने इश्यू प्राइस बँड ६९५-७१२ रुपये प्रति शेअर निश्चित केले आहे. आयपीओद्वारे २,७६८ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा …
Read More »सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तर पेट्रोलच्या दरात २२ दिवसांनी वाढ पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग
मुंबई: प्रतिनिधी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल महागले आहे. तसंच २२ दिवसांनी पेट्रोलचे दर बदलले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २० पैशांनी वाढवले आहेत. आता दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये आणि डिझेल ८९.५७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून, ब्रेंट क्रूडचा दर शनिवारी ७८ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडून ७९.३६ डॉलरवर पोहोचला. कच्चे तेल ३ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये ते ८० डॉलरपर्यंत पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. या वर्षी आतापर्यंत पेट्रोल १७.४२ रुपयांनी आणि डिझेल १५.४५ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ …
Read More »आमदार जिग्नेश मेवाणी, डावा नेता कन्हैयाकुमार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला प्रवेश सोहळा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील आगामी गुजरात, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि डाव्या चळवळीत तरूण नेता कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पाटीदार नेता हार्दीक पटेलही यावेळी उपस्थित होता. नवी दिल्लीतील आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी …
Read More »
Marathi e-Batmya