मुंबई: प्रतिनिधी राज्यातदील दुष्काळी परिस्थितीवर पत्रकार पी.साईनाथ यांचे दुष्काळ आवडे सर्वांना एक पुस्तक असून त्या धर्तीवर आता लॉकडाऊन आवडे सरकारला असे झाले आहे. गेल्यावर्षीच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक असल्यानेच आपण दहिहंडी साजरी करण्यास सांगितल्याचे सांगत राज्यातील सगळ्या गोष्टी सुरु आणि मंदिर ? मंदिर उघडली पाहिजेत अन्यथा मनसेकडून घंटानाद …
Read More »मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सरनाईकांच्याबाबत हे सांगितले चांगल्या कामासाठी निधी मिळाला आहे येथून पुढेही मिळेल
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला आर्शिवाद द्या, आर्शिवाद द्या म्हणून कोणी देत नसते…. आंदोलन करायचे असेल तर सरकार विरोधात नव्हेतर कोरोना विरोधात करा-ऑक्सीजन प्लांटचा लोकार्पण सोहळा
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असा टोला भाजपाला लगावत हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. …
Read More »शेतकऱ्यांसाठी खुषखबर: आता मोफत घरपोच सातबारा मिळणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा
श्रीरामपूर : प्रतिनिधी महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी घेण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर येथे केली. नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल …
Read More »कोरोना: राज्यात बाधितांच्या संख्येत घट मात्र अहमदनगरमध्ये सर्वाधिक नवे बाधित ३ हजार ७४१, ४ हजार ६४१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात काल ४ हजार ६६५ इतकी कोरोना बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज एकदम त्यात एक हजारांची घट होत ३ हजार ७४१ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रूग्ण एकट्या अहमदनगर जिल्ह्यात आढळून आले असून ७७० इतके बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात ४२६ आणि …
Read More »परब यांच्या नोटीसप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मलिक यांचे भाजपावर आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात जे काही घडतंय ते …
Read More »ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नव्हे तर प्रेमपत्र शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची मश्किल टीपण्णी
मुंबई: प्रतिनिधी ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टारगेट केले आहे. मात्र, परब नोटीसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील असे सांगत एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे …
Read More »कोरोना नियमांचे उल्लघंन करत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे शंखनाद आंदोलन महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो-चंद्रकांत पाटील
पुणे: प्रतिनिधी राज्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने देत संख्या वाढू नये या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे मोदी सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाने ही सूचना करून ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत …
Read More »मुख्यमंत्री महोदय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हस्तक्षेप करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याने यात हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्याबाबत तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली. …
Read More »नारायण राणेंचे अटक नाट्य, नेमका फायदा शिवसेना की भाजपाला? भाजपा फसणार की शिवसेनेवर कुरघोडी करणार
राज्याच्या राजकारणात पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेना सोडल्यापासून काँग्रेसमधला काही काळ वगळता नारायण राणे यांच्याकडून सातत्याने शिवसेनेपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. या टीकेचा त्यांना राजकिय फायदा झाला की नाही यापेक्षा केवळ उध्दव …
Read More »
Marathi e-Batmya