लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या आणि सय्यद मोहम्मद अन्सारी हा त्रास देत असल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला. …
Read More »अखेर राम कदम यांचा माफीनामा वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी ट्वीट करत कदमांची माफी
मुंबई : प्रतिनिधी ‘तुम्हाला आणि तुमच्या आई-वडीलांना मुलगी आवडली तर मला सांगा, मी तीला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो‘, असे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाहीर वक्तव्य करत भाजपचे आमदार राम कदम यांनी तरूणाईची वाह वा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सामाजिक आणि राजकिय वर्तुळात पडले. तसेच ठिकठिकाणी कदम यांच्या …
Read More »सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजप नेते मस्तवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका
इंदापूर : प्रतिनिधी सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विशाल जनसंघर्ष सभेत …
Read More »भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्याच्या सत्तेत विराजमान असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये सातत्याने कलगीतुरा सुरुच आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या अटकळी सातत्याने बांधण्यात येत होत्या.मात्र भाजपबरोबरील सत्तेतून आम्ही बाहेर पडणार नाही, पण सत्तेत राहून राज्यातील जनतेच्या हिताची कामे करू अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …
Read More »छिंदम, परिचारक आणि राम कदम सगळी हीनवृत्तीची माणसे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी महिलांविषयी अपशब्द काढणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत भाजपचा उपमहापौर छिंदम, आमदार प्रशांत परिचारक आणि राम कदम ही सगळी हीनवृत्तीची माणसे असल्याची टीकाही त्यांनी केली. वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीनंतर …
Read More »तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच पेट्रोल-डिझेलची दरवाढ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी आगामी चार विधानसभा निवडणुकींपूर्वी पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ करून सरकार तेल कंपन्यांची तिजोरी भरते आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हेच दर पुन्हा थोडेफार कमी करून आम्ही लोकहिताची किती काळजी घेतो, असा आव केंद्र सरकारकडून आणला जाईल,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात विखे पाटील यांनी …
Read More »महात्मा फुले महामंडळाचे कर्ज मिळणार सुलभतेने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळांर्गत कर्ज मिळवतांना अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर आणि जामीनदार या दोन अटींमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता स्वयंरोजगारासठी कर्ज मिळणे सापे झाले आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. यासंबंधी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील महात्मा …
Read More »केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे २७ लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द
मुंबई : प्रतिनिधी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग,चहल सिंग,प्रेमज्योतसिंग चहल,अमरीक सिंग वासरीकर,शेरसिंग फौजी,गुरूंदर सिंग बावा,एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त …
Read More »’ राम ’ च्या रूपाने भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात …
Read More »माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …
Read More »
Marathi e-Batmya