अर्थविषयक

वस्त्रोद्योजकांनी कापूस-कापड आणि फॅशन उद्योग व्यवसाय विकसित करावा 'वस्त्राय-२०१९’ कार्यशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई : प्रतिनिधी वस्त्रोद्योग हा व्यवसाय कृषी क्षेत्रानंतर मोठा रोजगार निर्मिती करणारा असून जागतिक पातळीवर हातमाग व्यवसायाला मोठी मागणी आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) मध्ये वत्रोद्योगाचा मोठा हिस्सा आहे. राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायात गुंतून न राहता जागतिक पातळीवरील बाजारपेठेचा आणि मागणीचा अभ्यास करुन कापड-कापूस-फॅशन असा व्यवसाय विकसित करावा, असे …

Read More »

राज्याच्या डोक्यावरील कर्ज ४ लाख १४ हजार कोटींचे होणार १९ हजार ७८४ कोटीं रूपयांची महसूली तूट येणार

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्याच्या डोक्यावरील कर्ज कमी ठेवत विकास कामांवर जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तरीही यंदाच्यावर्षी राज्याच्या डोक्यावरील कर्ज ४ लाख १४ हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे. तर महसूली तूट १९ हजार ७८४ कोटी रूपयांची येणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

८ महिन्याचा काळ, पण ४ महिन्याच्या खर्चाला मंजूरी

मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्तीची शक्यता मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीला आणखी ८ महिन्याचा कालावधी आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडत फक्त चार महिन्याच्या खर्चाला मंजूरी देण्यात येणार असल्याने मुदतीपूर्व विधानसभा बरखास्तीचा विचार राज्य सरकारकडून …

Read More »

निवडणूक दिलासा : शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय आणि कामगारांना प्राधान्य

केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सवलती नवी दिल्ली : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० हजार रूपये पेन्शन, असंघटीत कामगारांना पेन्शन, गरोदर महिलांना पगारी सुट्टी, आणि मध्यमवर्गीयांसाठी कर उत्पन्न मर्यादेत ५ लाख रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरविण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित …

Read More »

स्टार्टअप धोरणात महाराष्ट्र अपयशी ठरल्याचा केंद्र सरकारचा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिननिधी आगामी लोकसभा निवडणुकात रोजगार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे. एका बाजूला शासनातील मेगाभरतीची स्वप्ने दाखवत राज्य सरकारने चार वर्ष महाराष्ट्रातील तरुणांना झुलवले तर दुसरीकडे उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी फक्त पोकळ घोषणा आणि आश्वासने दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर पटेल यांचा राजीनामा वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिल्याची पटेल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पतधोरणाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त टीका करणाऱ्या माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. परंतु पटेल यांच्या नियुक्तीच्या कालावधीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांची बँकेचा कारभारावर देशभरातून टीका झाली. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर …

Read More »

सोमवारपासून एस.सी –एस.टी उद्योजक विकास परिषद उद्योगमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्या सोमवार दि. ३ डिसेंबर रोजी, दुपारी २.३० वा. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व …

Read More »

दुष्काळग्रस्तांसाठी २२०० कोटी रूपयांची पुरवणी मागण्यात तरतूद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या वर्षी राज्यात असमाधानकारक पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भातील २६ जिल्ह्यामधील २५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळ जाहीर करावा लागला. या दुष्काळबाधीत शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता राज्य सरकारकडून २२०० कोटी रूपयांची पुरवणी मागण्यात तरतूद करण्यात असून यासह २० हजार ३२६.४५ कोटी रूपयांच्या पुरवणी …

Read More »

शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी माहितीसाठी आपल्याच पक्षाचे मुखपत्र वाचावे दिशाभूल करण्याऐवजी गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी थेट परदेशी गुंतवणुकीच्या संदर्भातील अतिरंजीत व खोटे आकडे देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याऐवजी सरकारने गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करून सुभाष देसाई यांनी सरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी दैनिक सामना वाचावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेस …

Read More »