आरोग्य

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त मात्र एकूण संख्या ६ लाखांवर ८४९३ नवे बाधित रूग्ण, ११ हजार ३९१ बरे झाले तर २२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ४ हजार ३५८ वर पोहोचली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आज ८४९३ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने १ लाख ५५ हजार २६८ इतक्यावर पोहोचली असून ११ हजार ३९१ हजार बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची ४ लाख ३८ हजार …

Read More »

कोरोना: आतापर्यंत मृत्यू २० हजारापार, अडीच महिन्यात १७ हजार मृत्यू ११ हजार १११ नवे बाधित ८८३७ बरे झाले, २८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास १८ हजारच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले. यापैकी मे महिन्याअखेर २२०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात यात ५ हजार ३०० जणांच्या मृत्यूची भर पडत ही संख्या जून अखेर ७ हजार ८५५ वर पोहचली. १ जुलै रोजी  ८०५३ वर …

Read More »

रूग्णालय अधिक्षकांनी हमी दिल्यानंतर डॉक्टर-अधिपरिचारिकांच्या विरोधातील आंदोलन मागे गरोदर महिलेला दाखल न करून घेता त्रास दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

सांगोला: प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेता त्यांना ताटकळत ठेवून त्यांना मानसिक व शाररिक छळ केल्याच्या निषेधआर्थ  सामाजिक कार्यकर्त्ये बापूसाहेब ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांनी निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्यदिनीच धरणे आंदोलन करत उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे अखेर ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षकांनी रूग्णांवरील उपचारात हेळसांड केली …

Read More »

कोरोना: ४ लाख रूग्ण बरे मात्र २ ऱ्या दिवशीही १२ हजार रूग्ण तर ३ऱ्या दिवशी ३०० पार मृतक १२ हजार ६१४ नवे बाधित रूग्ण, ६८४४ घरे तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्ण बरे होण्याच्या दरात चांगली प्रगती असली तरी दुसऱ्याबाजूला नव्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या निदानात घट होताना दिसत नाही. आज सलग २ ऱ्या दिवशी १२ हजाराहू अधिक अर्थात १२ हजार ६१४ नव्या रूग्णांचे निदान झाले. काल हीच संख्या १२६०८ रूग्णांचे निदान झाले होते. तर ४१३ मृतकांची नोंद झाली …

Read More »

कोरोना: संख्या पुण्यात सर्वाधिक तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही शेचे अंतर १२ हजार ६०८ नवे बाधित, १० हजार ४८४ बरे, तर ३६४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक रूग्ण आता पुणे जिल्ह्यात झाले असून ३९ हजार ९९५ इतकी झाली आहे. तर त्यानंतर मुंबईत १९ हजार ३३७ इतकी तर ठाणे जिल्ह्यात १९ हजार ५९ इतकी खाली आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण ठरले आहेत. तर मुंबई आणि ठाण्यातील रूग्णांची संख्या जवळपास सारखीच झाली …

Read More »

राज्यातील मृत्यूदर रोखण्यासाठीची पहिली टेलीआयसीयु भिवंडीत अकोला, जळगाव, सोलापूर, जालना औरंगाबाद येथेही लवकरच होणार कार्यान्वित-आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद …

Read More »

कोरोना: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर तर मृतकांची संख्या सर्वाधिक ११ हजार ८१३ नवे बाधित, ९११५ बरे होवून घरी गेले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. …

Read More »

कोरोना: आठवड्यात दुसऱ्यांदा घरी जणारे, बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या जास्त १२ हजार ७१२ नवे बाधित, १३ हजार ४०८ बरे झाले ३४४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी एकाच आठवड्यात आज दुसऱ्यांदा १३ हजार ४०८ जण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तर १२ हजार ७१२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी १३ हजार ३४८ जणांना घरी तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले होते. तसेच याच दिवशी सर्वाधिक ३९० मृतकांची …

Read More »

राज्यात कोरोना चाचणीचे दर आणखी झाले कमी प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिले हे आश्वासन १० राज्यातील कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे सांगत राज्यात दुसरी …

Read More »