मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा ४ थ्या दिवशी ४४३० इतक्या विक्रमी संख्येने रूग्ण घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ८४ हजारावर पोहोचली. तर काल ५ हजार रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीही ५३१८ नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण रूग्ण …
Read More »कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली …
Read More »राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी आज ३६६१ जणांना घरी सोडले
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश …
Read More »खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून …
Read More »कोरोना : पहिल्यांदाच बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त तरीही ३८९० नवे रूग्ण, २०८ जणांचा मृत्यू तर ४१६१ रूग्ण बरे होवून घरी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात ८ मार्च पासून दररोज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र आज पहिल्यांदाच कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची एकूण आकडेवारी वाढलेली दिसत आहेत. मागील २४ तासात ३८९० नव्या रूग्णांचे निदान झाले तर २०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४१६१ रूग्ण घरी गेल्याने बरे झालेल्या रूग्णांची एकूण …
Read More »महिन्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने बरे झालेल्या ४१६१ रुग्णांना सोडले मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत …
Read More »कोरोना : २४८ मृतकांची नोंद, पण आकडेवारी २४ तासातील नाही ३२१४ नव्या रूग्णांचे निदान, ६९ हजार रूग्ण घरी
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील …
Read More »कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू …
Read More »कोरोना: kdmc मध्ये आजही वाढ तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ६० हजारावर १०१ रूग्णांचा मृत्यू तर मुंबई पोहोचली ३० हजारावर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने आपल्या उपचार पध्दती आणि संख्या मोजण्याच्या पध्दतीत बदल केला. त्यानुसार सुरुवातीला घरी जाणाऱ्यांची संख्या, मृतक आदींची संख्या वगळण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्ण संख्येत घट झाल्याचे दिसायला लागले. मात्र पुन्हा आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून ३८७० अधिक २६९=४११३ …
Read More »खुषखबर: कोरोनावरील रेमडेसिवीर औषध आता भारतातही तयार होणार सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना परवानगी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांग्ला देशातून १० हजार औषधांचे डोस मागविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता कोरोनावरील रेमडेसिवीर हे औषध भारतात तयार करण्यास देशाच्या औषधी नियंत्रण विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya