मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील रहिवासी रविवारी सकाळी भल्या पहाटेच रस्त्यावर उतरले. निमित्त होते टाटा मुंबई मॅरेथॉनचे. लोकांनी केलेली गर्दीच स्पर्धा किती यशस्वी झाली आहे हे सांगत होती. देश परदेशातल्या आघाडीच्या धावपटूंसोबत मुंबईकरही धावले. पण यासर्वांमध्ये इथोपियांच्या धावपटूंनी मुख्य मॅरेथॉनमधील अव्वल स्थानावर आपला हक्क सांगितला. इथोपियाचा दिर्घ …
Read More »नोकऱ्या देणारे बना… राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी दिला युवकांना कानमंत्र
मुंबई : प्रतिनिधी नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेन अशी भावना स्वत:मध्ये निर्माण करून नोकऱ्या देणारे बना असा कानमंत्र युवकांना देत संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे असे मत राष्ट्रपती …
Read More »सुदर्शन, विवेक ठरले विजेते जायंट स्टारकेन अशोक खळे स्मृती मुंबई- खंडाळा सायकल शर्यत
मुंबई : प्रतिनिधी माजी राष्ट्रीय विजेते आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते अशोक खळे जायंट स्टारकेन मुंबई- खंडाळा ९० किलोमीटर अतंराच्या सायकल शर्यतीच्या एलिट गटात पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकरने बाजी मारली. एमटीबी हायब्रीड गटात जुन्नरच्या विवेक वायकरने वर्चस्व गाजवले तर मकरंद माने हा या शर्यतीतील शेडुंग या एकमेव प्राईमचा विजेता ठरला. अमेच्युर …
Read More »अप’घातवार डहाणू आणि मुंबईत अपघातांचे सत्र
मुंबई : प्रतिनिधी नव वर्षाला १५ दिवस पूर्ण होत आले तरी मुंबईतील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. सांगली जिल्ह्यात ट्रँक्टर आणि क्रुज जीपला झालेल्या अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना होवून काही तासांचा अवधी होत नाही. तोच मुंबई महानगर प्रदेशातील डहाणू येथील समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात ३ …
Read More »इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ७६३ कोटींच्या खर्चास मान्यता एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील नियोजित स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे असून या स्मारकाच्या सुधारीत ७६३.०५ कोटी रूपयांच्या सुधारीत अंदाजित खर्चास एमएमआरडीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निर्णयाबरोबरच मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या …
Read More »एसआरए आणि धारावी प्रकल्पातील नागरीकांना ५०० क्षेत्रफळाच्या सदनिका द्या राज्यमंत्री वायकर, भाजप आमदारांच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती
मुंबई : प्रतिनिधी बीडीडी चाळीच्या धर्तीवर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये आणि धारावीतील रहिवाशांनाही ५०० चौ.फुटाची सदनिका देण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप आमदार पराग अळवाणी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गृहनिर्माण विभागाला एक समिती स्थापन करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला …
Read More »दुबईच्या धर्तीवर मुंबईत शॉपिंग फेस्टीवल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबईतही शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन राज्याच्या पर्यटन विभागाकडून मुंबई शहरात करण्यात आल असून हा फेस्टीवल १२ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …
Read More »अग्निसुरक्षेसाठी काळबादेवीतील सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय स्थलांतरीत करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काळबादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर जून्या व मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे या परिसरातील सुवर्णकार कारागिरांचे उद्योग स्थलांतरीत करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंदर्भात मुंबई महापालिकेने बैठक घेऊन कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन …
Read More »मुंबईकरांची हालत धोबी का कुत्ता न घर का ना घाट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकांवर आरोप
मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांची कमतरता असून जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास होणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील विकासाला परवानग्या देण्याचा बिकट प्रश्न असल्याने विकासकांनी मुंबईकरांची हालत म्हणजे धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबै बँकेच्यावतीने …
Read More »मुंबईतील नाईट लाईफमधील आगीच्या दुर्घटनांना जबाबदार कोण? राजकीय नेते आणि प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
मुंबईः प्रतिनिधी शहरात वाढणारे लोंढे आणि त्यानुसार इथल्या वाढणाऱ्या सामाजिक गरजा यांचा ताळमेळ राखण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबईतील नाईट लाईफ विना अडथळा सुरु ठेवण्यासाठी नुकताच कायदा पारीत केला. विशेष म्हणजे हा कायदा पारीत होण्याच्या एक दोन दिवस आधी आणि त्यानंतर काही दिवसातच मुंबईती दोन आगीच्या दुर्घटना घडत …
Read More »
Marathi e-Batmya