मुंबई

पुणे पोर्शे कार अपघातातील विशाल अगरवालचा मुलगा १५ दिवस बालसुधारगृहात सुरेंदर अगरवालचीही पोलिसांकडून चौकशी

पुणे पोर्शे कार दुर्घटनेत एका तरूण-तरूणीला प्राण गमवावे लागल्याने या पोर्शे कारच्या १७ वर्षीय चालक मुलाला १५ दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. बाल सुधारगृहात , अल्पवयीन व्यक्तीला शिस्त आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने संरचित दिनचर्याचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान पोलिसांनी विशाल अगरवाल याचे वडील आणि पोर्शे कारच्या १७ वर्षीय …

Read More »

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील एका कंपनीत बॉयलर स्फोट मोठ्या प्रमाणावर कंपनी आवारात आग, ४ ते ५ कामगार गंभीर जखमी

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील अमोदन-ओमेगा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट भर दुपारी २ च्या सुमारास झाला. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणार आग लागून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उडाल्याचे ३ ते ५ किमीच्या परिसरातून उठल्याचे दिसून येत आहे. तर स्फोटाच्या हादऱ्यात अनेक रहिवाशी इमारतींच्या काचांना हादरे बसून काचा फुटल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात येत …

Read More »

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू …

Read More »

१२ वी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के

मुंबई मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी ९३.३७ टक्के निकाल लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ९१.९५ टक्के लागला आहे. गतवेळेप्रमाणे परीक्षेच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या …

Read More »

नशेत बापाने दिलेली महागडी गाडी चालवित पोराने दोघांना उडविले, कोर्टाकडून लगेच जामीन

कल्याणी नगर भागात एका रियल इस्टेटमधील बिल्डरच्या पोराने बिअर बार मध्ये बसून आधी दाऊ ढोसली, त्यानंतर बापाने घेऊन दिलेल्या पोर्श्चे या महागड्या गाडीने रस्त्याने जाणाऱ्या एका कपलला धडकही दिली. त्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलाला रूग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. इतके होऊनही बिल्डर्सच्या मुलावर अल्पवयीन असल्या संदर्भातील कलम …

Read More »

ठाण्यात बोगस मतदान, चुक लक्षात आणून देताच मतपत्रिकेद्वारे मतदान करवून घेतले

२५- ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेला असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …

Read More »

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …

Read More »

वंचित बहुजन आघाडीची टीका, तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही

महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नसल्याचा थेट हल्ला वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून केली. यामध्ये पुढे म्हटले आहे की, महात्मा गांधींना …

Read More »