विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र यंदाची विधानसभा मतदानाचा दिवस हा राज्याच्या विविध जिल्ह्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांची भांडणे, समर्थक आणि बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे आज मतदानाचा दिवस थंडीच्या पाऱ्यातही चांगलाच गरम राहिला.
तर दुसऱ्याबाजूला पराभवाच्या छायेत असल्याच्या चर्चेत राहिलेल्या अनेक उमेदवारांनी बोगस मतदार निर्माण करत त्यांच्या मेडिकल, इंजिनियरींग काँलेजच्या वसतीगृहात रहात असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे रहिवासी दाखवून त्यांना मतदानाच्या दिवशी उभे करण्यात आल्याचा प्रकार पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासात घडला. तसेच असे पराक्रम घडवून आणणारा नेता हा दुसरा तिसरा कोणी नेता नसून तो राज्याचा महसूल मंत्री राहिलेल्या भाजपाच्या नेत्याचा प्रताप राहिला असल्याचे दिसून येत आहे.
काल भाजपाचे नेते विनोद तावडे यांना पैसे वाटतानाचा प्रकार बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर यांनी उघडकीस आणल्यानंतर आता भाजपाच्या यामंत्र्याचे हे पराक्रम उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस आणण्यामध्ये अहमदनगरमधील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा मोठा हातभार आहे. या महिला उमेदवाराने अमहाराष्ट्रीय असलेल्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदविल्याची माहिती उघडकीस आणली आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ४७.८५ टक्के,
अकोला – ४४.४५ टक्के,
अमरावती -४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड – ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे – ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया -५३.८८ टक्के,
हिंगोली – ४९.६४टक्के,
जळगाव – ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर – ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर – ४४.४५ टक्के,
नांदेड – ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक -४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे – ४१.७० टक्के,
रायगड – ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली – ४८.३९ टक्के,
सातारा – ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
सोलापूर -४३.४९ टक्के,
ठाणे – ३८.९४ टक्के,
वर्धा – ४९.६८ टक्के,
वाशिम -४३.६७ टक्के,
यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ३२.९० टक्के,
अकोला – २९.८७ टक्के,
अमरावती – ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड – ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे – ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव – २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर – ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर – ३१.६५ टक्के,
नांदेड – २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक – ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे – २९.०३ टक्के,
रायगड – ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
सोलापूर – २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा – ३४.५५ टक्के,
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
११ वाजेपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…
अहमदनगर – १८.२४ टक्के,
अकोला – १६.३५ टक्के,
अमरावती – १७.४५ टक्के,
औरंगाबाद- १८.९८ टक्के,
बीड – १७.४१ टक्के,
भंडारा- १९.४४ टक्के,
बुलढाणा- १९.२३ टक्के,
चंद्रपूर- २१.५० टक्के,
धुळे – २०.११ टक्के,
गडचिरोली-३० टक्के,
गोंदिया – २३.३२ टक्के,
हिंगोली -१९.२० टक्के,
जळगाव – १५.६२ टक्के,
जालना- २१.२९ टक्के,
कोल्हापूर- २०.५९ टक्के,
लातूर १८.५५ टक्के,
मुंबई शहर- १५.७८ टक्के,
मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,
नागपूर – १८.९० टक्के,
नांदेड – १३.६७ टक्के,
नंदुरबार- २१.६० टक्के,
नाशिक – १८.७१ टक्के,
उस्मानाबाद- १७.०७ टक्के,
पालघर-१९ .४० टक्के,
परभणी-१८.४९ टक्के,
पुणे – १५.६४ टक्के,
रायगड – २०.४० टक्के,
रत्नागिरी-२२.९३ टक्के,
सांगली – १८.५५ टक्के,
सातारा -१८.७२ टक्के,
सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,
सोलापूर – १५.६४,
ठाणे १६.६३ टक्के,
वर्धा – १८.८६ टक्के,
वाशिम – १६.२२ टक्के,
यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे
अहमदनगर – ५.९१ टक्के,
अकोला – ६.० टक्के,
अमरावती -६.६ टक्के,
औरंगाबाद-७.५ टक्के,
बीड -६.८८ टक्के,
भंडारा- ६.२१ टक्के,
बुलढाणा- ६.१६ टक्के,
चंद्रपूर-८.५ टक्के,
धुळे -६.७९ टक्के,
गडचिरोली-१२.३३ टक्के,
गोंदिया -७.९४ टक्के,
हिंगोली -६.४५ टक्के,
जळगाव – ५.८५ टक्के,
जालना- ७.५१ टक्के,
कोल्हापूर-७.३८ टक्के,
लातूर ५.९१ टक्के,
मुंबई शहर-६.२५ टक्के,
मुंबई उपनगर-७.८८ टक्के,
नागपूर -६.८६ टक्के,
नांदेड -५.४२ टक्के,
नंदुरबार-७.७६ टक्के,
नाशिक – ६.८९ टक्के,
उस्मानाबाद- ४.८५ टक्के,
पालघर-७.३० टक्के,
परभणी-६.५९ टक्के,
पुणे – ५.५३ टक्के,
रायगड – ७.५५ टक्के,
रत्नागिरी-९.३० टक्के,
सांगली – ६.१४ टक्के,
सातारा – ५.१४ टक्के,
सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,
सोलापूर – ५.७,
ठाणे ६.६६ टक्के,
वर्धा – ५.९३ टक्के,
वाशिम – ५.३३ टक्के,
यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.
उत्सव लोकशाहीचा
गडचिरोतील भामरागड या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात पारंपरिक आदिवासी जीवनसंस्कृतीवर उभारलेलं मतदान केंद्र#निर्धार_महाराष्ट्राचा_विधानसभा_निवडणुकीत_मतदानाचा@ECISVEEP pic.twitter.com/IZD5WE42IB— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) November 20, 2024
Marathi e-Batmya