राजकारण

प्रविण दरेकर यांची माहिती, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या महाराष्ट्रात सभा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, २०२४ मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणार

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता हळू हळू राजकिय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकिय दौरे सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या यवतमाळ दौऱ्यावर गेले होते. तेथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यवतमाळ वाशीम जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास व्यक्त करतानाच. सभेसाठी आलेली प्रचंड …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार, जुमलेबाजी व फेकुगिरी करणाऱ्या भाजपाने काँग्रेसला शिकवू नये

भारतीय जनता पक्ष हाच मुळात मिस कॉल, इव्हेंट व जाहिरातबाजीवर फुगलेला पक्ष आहे, त्या पक्षाने काँग्रेसच्या जाहिरातीवर टिका करणे हास्यास्पद आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती आहे परंतु उगाच हवाबाजी करण्याचा ‘शौक’ भाजपा व आशिष शेलार सारख्या सुमार …

Read More »

महायुतीत आणि महाविकास आघाडीत नेमका वरचष्मा कोणाचा?

देशात लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुकले गेले आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा समावेश आहे. या दोन्ही तिन्ही पक्षांच्या आघाडी आणि युतीतील …

Read More »

शरद पवार म्हणाले, संविधानाने दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. लोकशाहीला आघात देणारी, मुलभूत अधिकार उध्वस्त करणारी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हल्ला करणाऱ्या विचारधारेचा पराभव करणं आणि या देशाच्या जनतेचं भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेणं, हेच काम आपल्याला करायचं आहे व त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक घटनेने तुम्हा आम्हाला दिलेले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना दिली शेवटची संधी

कोरोना काळात वैज्ञानिक दृष्ट्या सर्व निकषांवर खऱ्या ठरणाऱ्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदीक पध्दतीच्या कोरोनील औषधे योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने बाजारात विक्रीस आणले. तसेच ही औषधे कोरोना या आजारावर प्रभावी असल्याचे सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती जारी प्रसिध्द केल्या. या खोट्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात दाद घेण्यात आली. तसेच …

Read More »

आपच्या संजय सिंग यांना सहा महिन्यानंतर ईडीकडून जामीन

सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सवलत दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२ एप्रिल) आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे ईडीने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितल्यानंतर, न्यायालयाने गुणवत्तेवर काहीही व्यक्त केलेले नाही, असे स्पष्ट …

Read More »

रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिल रोजी १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी संपल्यानंतर त्याला दिल्लीच्या कोर्टात खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, …

Read More »

वंचितसह अपक्ष, लहान-मोठया पक्षाच्या उमेदवारांना ‘या’ चिन्हाचे वाटप

देशातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली. तर महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची मुदतही संपली. या पाच लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहिर केले. परंतु वंचित बहुजन आघाडी रोड रोलर, …

Read More »