उत्तर प्रदेश पोलिसांनी वाईट वागणूक देवूनही राहुल गांधी म्हणाले….. वाचण्यासाठी क्लिक करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न घाबरण्याचा सल्ला

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला.

ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये आलम है की, शोक में डुबे परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है, इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय.

असे म्हणत त्यांच्या भीत्रेपणावर नेमके पणाने बोट ठेवले.

राहुल गांधी यांच्या आजच्या यापवित्र्यामुळे संबध देशातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून दलित मुलीवरील बलात्कार आणि मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

About Editor

Check Also

खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी खासगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *