सामाजिक

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन – १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे …

Read More »

एनईईटी युजीची नोंदणी लवकरच सुरु होणारः अर्ज कसा भरायचा? अचूक तारखेची लवकरच घोषणा होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने या आठवड्यात एनईईटी युजी NEET UG 2025 नोंदणी प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, www.neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सादर केले जातील. अचूक तारखेची पुष्टी होणे बाकी असताना, नोंदणी विंडो पुढील महिन्यापर्यंत खुली राहण्याची अपेक्षा आहे. अर्जासोबतच, एनटीए NTA पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेच्या तारखांचे महत्त्वाचे …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी- विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुंबईवर लाँग मार्च सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा राज्य सरकारची मदत नाकारली

परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना केल्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परभणी बंदचे आंदोलन पुकारले. मात्र याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी एलएलबी करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी ला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिस कस्टडीत असतानाच सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये विजय …

Read More »

लग्नाला काही दिवस राहिले असतानाच वडिलांचा मुलीवर गोळीबार गोळीबारात तनु नावाची मुलगी ठार

मंगळवारी रात्री उशिरा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील महाराजपूर येथील २० वर्षीय तनु गुर्जरच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांची एक टीम दोन गोळीबाराच्या आवाजाने आत धावत आली. दुसऱ्या नात्यात असलेली तनु, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी तिचे वडील महेश (४५) यांनी निवडलेल्या पुरुषाशी लग्न करण्यास नकार दिला होता. पोलिस आत आले तेव्हा त्यांना तनुचा मृतदेह …

Read More »

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती

पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत …

Read More »

परभणीतील आंदोलक भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिस कोठडीतच मृत्यू राज्यघटना विटंबनाप्रकरणी आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कोंबिग ऑपरेशननंतर पोलिस कोठडीत मृत्यू

मागील दोन दिवसांपूर्वी परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेच्या विटंबनाप्रकरणी परभणीत दलित समुदायाकडून प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनावर दग़डफेक आणि काही ठिकाणी दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या वस्तूंना आगी लावण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आंदोलकांना अटक करण्यासाठी संध्याकाळी पोलिसांनी सुरु केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये अनेक तरूणांना अटक केली. …

Read More »

राज्यघटनेच्या विटंबनेनंतर परभणी बंदला हिंसक वळण दगडफेक आणि टायर जाळण्याचे प्रकार

मंगळवारी अर्थात काल काही समाजकंटकांनी परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण दलित समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंद पुकारण्यात आला. मात्र त्यास हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून दुकानांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलताना ‘कोणचेही भक्त बनू नका’ असे का म्हणाले ? संविधान सभेसमोर बोलताना लोकशाहीबाबत दिला होता इशारा

आपल्या कुटुंबातील कोणतीही मोठी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपला निरोप घेताना तिने सर्व कुटुंबीयांना काय सांगितले हे पुन्हा पुन्हा त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांगत असतात. ‘सुखाने राहा, एकमेकांची काळजी घ्या.’ कुटुंबातील एखादी व्यक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ‘ तिची अधिक काळजी घ्या’, असे ही जाणारी व्यक्ती कुटुंबीयांना …

Read More »

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ तारा भवाळकर यांची निवड तब्बल सात दशकानंतर सहाव्या महिला ठरल्या

नेहमीच मराठी चोखंदळ वाचकांसाठी आणि वैशिष्यपूर्ण लेखनाची अभिजात गोडी ज्यांच्या लेखनात असते अशा मान्यवर लेखकांचा मेळा ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी यंदा डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या डॉ तारा भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. यंदाचे साहित्य …

Read More »