पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना “भविष्यातील सज्ज” शहरांसाठी काम करण्यास आणि जागतिक मानकांनुसार किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यास सांगितले. नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ किंवा विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकासाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले. देशव्यापी पर्यटनाच्या मोठ्या मोहिमेत, पंतप्रधान मोदींनी “एक राज्य, …
Read More »हार्वर्ड विद्यापीठाने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात दाखल केला खटला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश व्हिसा आणि सर्वोच्च संस्थेची क्षमता रद्द केल्याप्रकरणी दाखल केला गुन्हा
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची सर्वोच्च संस्थेची क्षमता रद्द केल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर हार्वर्ड विद्यापीठाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन संविधान आणि इतर कायद्यांचे “घोटासा उल्लंघन” असल्याचे म्हणत, हार्वर्ड विद्यापीठाने बोस्टन फेडरल कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे …
Read More »इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास भारत आणि लाहोरचा नकार डिजीसीएचे स्पष्टीकरण मात्र संरक्षण विभागाने दावा फेटाळला
या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात सोमवारी खराब वातावरणात अडकलेल्या इंडिगोच्या दिल्ली ते श्रीनगर विमानाच्या वैमानिकांना भारतीय हवाई दल तसेच लाहोरच्या हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरने खराब हवामानातून बचाव करण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला होता, असे डीजीसीएने शुक्रवारी (२३ मे २०२५) रोजी सांगितले. तथापि, संरक्षण दलाच्या सूत्रांनी या दाव्याचा काही …
Read More »एसआयटीच्या स्थापनेनंतर भाजपा मंत्री विजय शाह यांची पुन्हा माफी… सर्वोच्च न्यायालयाने माफी नाकारल्यानंतर पुन्हा माफीनाम्याचा व्हिडिओ जाहिर
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील भाजपाचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत वक्तव्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्यावेळी भाजपाचे मंत्री विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शाह यांच्या माफीनाम्याला नकार दिला. त्यानंतर, मध्य प्रदेशचे मंत्री …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या
पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …
Read More »भारताकडून हकालपट्टी प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही केली एकाची भारतीय दूतावासातून हक्कालपट्टी पाकिस्तानचेही भारताच्या कृतीला प्रत्युत्तर
पाकिस्तान सरकारने गुरुवारी (२२ मे २०२५) भारतीय उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याची हकालपट्टीची घोषणा केली. भारताने बुधवारी (२१ मे २०२५) हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायोगात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला हद्दपार केले, या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले की, एका आठवड्यात दुसऱ्यांदा हद्दपार करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) म्हटले आहे की पाकिस्तान मिशनमधील …
Read More »कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्य़ा लघुकथा हार्ट लॅम्प पुस्तकास बुकर पुरस्कार बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना पुरस्कार जाहिर
भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना मंगळवारी “हार्ट लॅम्प” या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. हा संग्रह ३० वर्षांहून अधिक काळ लिहिलेल्या १२ लघुकथांचा संग्रह आहे आणि दक्षिण भारतातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचे आणि संघर्षांचे वर्णन करतो. लंडनच्या टेट मॉडर्न येथे झालेल्या एका समारंभात पाच सदस्यीय मतदान पॅनेलचे …
Read More »ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचे निधनः वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला श्वास पुणे येथील घरी घेतला झोपेतच घेतला अखेरचा श्वास
खगोल भौतिकशास्त्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्ध होइल-नारळीकर सिद्धांताचे सहनिर्माते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. डॉ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या घरी झोपेत असतानाच शेवटचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार राहिला आहे. डॉ जयंत नारळीकर यांच्या कंबरेवर नुकतीच …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली
ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …
Read More »आयएमएफकडून पाकिस्तानवर ११ अटी घालत दिला हा इशारा वित्तीय सुधारणांना प्राधान्य, अटींचे पालन करणे बंधनकारक
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थात आयएमएफ (IMF) पाकिस्तानवर त्यांच्या बेलआउट कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी ११ नवीन अटी लादल्या आहेत आणि भारतासोबतच्या तणावामुळे योजनेच्या वित्तीय, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला आहे, असे रविवारी एका माध्यम वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानवर लादलेल्या नवीन अटींमध्ये १७.६ ट्रिलियन रुपयांच्या नवीन बजेटला संसदीय …
Read More »
Marathi e-Batmya