विशेष बातमी

डाना चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू, दोन लाखा नागरिकांना हलवले मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची माहिती

“डाना” हे तीव्र चक्रिवादळ १२ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि उत्तर किनारपट्टी ओडिशाच्या मध्यभागी, धमारा पासून १५ किमी उत्तरेस आणि हबलीखाटी निसर्ग छावणीच्या (भितरकनिका) उत्तर-वायव्येस ३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) एक्स X वर पोस्ट केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये डाना या चक्रिवादळात एकाचा मृत्यू झाल्याचे …

Read More »

पाच वर्षानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट भारत-चीनमधील संबध स्थिर असणे गरजेचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत पाच वर्षांतील पहिली द्विपक्षीय बैठक घेतली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियात ही बैठक झाली. २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव सुरू झाल्यानंतर मोदी आणि शी यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यावर भारत आणि चीनने सहमती …

Read More »

विधानसभा निवडणूकीसाठी टपाली मतदान, कसे कराल? जाणू घ्या सविस्तर अर्जाची माहिती आणि कसे द्यायचे टपाली मतदान

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या …

Read More »

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः मुस्लिम कायद्यानुसार पुरुषांना जास्त विवाहाची परवानगी ठाणेस्थित याचिकाकर्त्यांला दिलासा

मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्जेरियन महिलेसोबत केलेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास ठाणे महानगरपालिकेने नकार दिल्यामुळे याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात …

Read More »

साडेचार वर्षानंतर भारत- चीनमध्ये सहमती सीमा रेषेवरील पेट्रोलिंग साठी आणि सिमा रेषेवर पासून माघार

भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या साडेचार वर्षानंतर, नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी सीमेवर तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली आहे जिथे दोन्ही बाजूंना ५०,००० ते ६०,००० सैन्य तैनात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिली. भारतीय आणि चिनी राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटी विविध मंचांवर एकमेकांच्या जवळच्या संपर्कात आहेत आणि …

Read More »

निवडणूक आयोगाच्या घोषनेनंतर फाईली मंत्र्यांकडून मागील तारखेने पूर्ण करण्याचा सपाटा महसूल, नगरविकास, गृहनिर्माण आणि वित्त विभागाकडून फाईली पूर्ण करण्याचा प्रयत्न

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारकडून टेंडर नोटीसा आणि शासन निर्णय जारी करण्यात आले. त्याबाबत पत्रकार परिषदेत याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना विचारणा केल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र विद्यमान महायुती सरकारला आताही “अर्थ” पूर्ण कामे उरकण्याची इतकी घाई झाली आहे की, …

Read More »

घराणेशाहीला विरोध करता करता भाजपाच्या पहिल्या यादीत घराणेशाहीच १० कापलेल्या उमेदवारांच्या कुटंबियांनाच तिकीटे

नवीन कुमार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या मोठ्या बार्गेनिंगनंतर उमेदवार निवडत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या ९९ उमेदवारांमध्ये १० नवीन चेहरे आहेत. …

Read More »

पाकिस्तान-चीन बीआरआयच्या प्रकल्पाला भारताचा विरोध पाकव्याप्त काश्मीर ते चीन दरम्यानचा प्रकल्प

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेत भारताने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या विरोधाचा जोरदार पुनरुच्चार केल्याने, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी सदस्य राष्ट्रांना अशा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना “संकुचित राजकीय दृष्टीकोनातून” पाहू नये असे आवाहन केले. त्यांचे हे भाष्य भारताने या उपक्रमाला, विशेषत: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक …

Read More »

कॅनडा आणि भारताने एकमेकांच्या राजदूतांची केली हकालपट्टी कॅनडाने हकालपट्टी केल्यानंतर भारतानेही केली कारवाई

कॅनडासोबत सुरू असलेल्या राजनैतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाच्या सहा राजदूतांची हकालपट्टी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी संध्याकाळी उशिरा राजदूतांच्या हकालपट्टीची पुष्टी केली, ज्यात कार्यवाहक उच्चायुक्त स्टीवर्ट रॉस व्हीलर आणि उप उच्चायुक्त पॅट्रिक हेबर्ट यांचा समावेश आहे, ज्यांना १९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत देश सोडण्याची मुदत देण्यात आली …

Read More »

चंद्र पृथ्वी आणि शनी एकाच रेषेतः भारतात रात्रीला दिसणार नेहरू सेंटरने चंद्र ग्रहणाची दिली माहिती

१४ ऑक्टोबर रोजी, चंद्र रात्रीच्या वेळी पृथ्वी आणि शनी ग्रह यांच्यामध्ये थेट संरेखित होईल, नेहरू सेंटर येथील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. ग्रहाचे हे मनोगत भारतातून दिसणार आहे. परांजपे यांच्या म्हणण्यानुसार, हे उघड्या डोळ्यांनी दृश्यमान असेल परंतु दुर्बिणीची जोडी किंवा एक लहान दुर्बिणी सर्वात उपयुक्त ठरेल. “तुमच्याकडे चांगली …

Read More »