आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने …
Read More »रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना
दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, “अस्पष्ट कारणांमुळे” रोबोटने स्वतःला दोन मीटरच्या पायऱ्यांवरून खाली फेकले. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यादरम्यानच्या जिन्यात सर्व चिरडलेले आढळले. अहवालानुसार, रोबोटने केलेली ही पहिलीच आत्महत्या होती. साक्षीदारांच्या नजरेतून पाहता, रोबो एका जागी फिरत होता जणू …
Read More »२०-ट्विटी वर्ल्ड कप विजेत्या इंडिया टीमला १२५ कोटींचे बक्षिस विराट कोहली रोहित शर्मा नंतर आता रविंद्र जडेजाही घेणार वन डे मधून निवृत्ती
नुकत्याच झालेल्या दक्षिण आर्फिकेला २०-२० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात पराभूत केलेल्या भारतीय क्रिकेट टीमला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षिस जाहिर आज केले. एकाबाजूला १७ वर्षानंतर २०-२० सामन्यातील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्सव साजरा केला जात असताना दुसऱ्याबाजूला मात्र विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रविंद्र जडेजा यानेही एक दिवसीय क्रिकेटमधून आपली …
Read More »जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्विकारली लष्कर प्रमुख पदाची सूत्रे मनोज पांडे यांच्याक़डून स्विकारला चार्ज
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ३० जून रोजी १.३ दशलक्ष भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख (COAS) म्हणून जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख मनोज पांडे हे चार दशकांहून अधिक काळ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जनरल उपेंंद्र द्विवेदी यांनी सीओएएस म्हणून आज कार्यभार स्वीकारला, तंत्रज्ञानाच्या …
Read More »राज्य सरकारचा अजब कारभार “हातचे सोडून, पळत्याच्या मागे” मान्यता दिलेले प्रकल्प सोडून घोषणेत असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
साधारणतः अडीच वर्षापूर्वी आमची नैसर्गिक युती आणि राज्याला विकासाच्या मार्गाने न्यायचा असल्याच्या घोषणा देत भाजपाच्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. याच सरकारने राज्याला विकासा मार्गावर न्यायचे म्हणून अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या रेल्वे मार्गाला मान्यता दिली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. …
Read More »आणीबाणी जाहिर झाल्यास फोनचे सर्व नेटवर्क केंद्र सरकारच्या ताब्यात नव्या कायद्याची २६ पासून अधिकार केंद्र सरकारकडे
२६ जूनपासून, केंद्र सरकारला दूरसंचार कायदा २०२३ च्या अंमलबजावणीनंतर आणीबाणीच्या काळात कोणत्याही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्कवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असेल. या तारखेपासून विशिष्ट तरतुदी लागू करून केंद्राने या कायद्याला अंशतः अधिसूचित केल्याचे वृत्त बिझनेस टूडेने संकेतस्थळावर दिले. राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे, “केंद्र सरकार याद्वारे जून २०२४ चा २६ वा दिवस …
Read More »राज्यातील महायुती सरकार ८ टक्के दराने २७ हजार कोटींचे कर्ज काढणार आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्धवट प्रकल्पासाठी कर्ज पण विभागाचा विरोध
लोकसभा निवडणूकानंतर आता जवळपास विविध निवडणूकांचा सपाटाच राज्यात सुरु झाला आहे. त्यातच आगामी दोन-तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मात्र विकासाचा बोलबाला करत केंद्रातील महाशक्ती सोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या तिन्ही नेत्यांच्या पक्षाला …
Read More »केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …
Read More »हज यात्रेत अति उष्णतेमुळे ५५० यात्रेकरूंचा मृत्यू मृत्यूमुखींमध्ये काही भारतीयांचा समावेश असण्याची शक्यता, मात्र बहुतांष इजिस्शियन नागरिक
मंगळवारी परराष्ट्र खात्याने सांगितले की, हज यात्रे दरम्यान किमान ५५० यात्रेकरू मरण पावले असून या वर्षी पुन्हा तापदायक तापमानात परावर्तीत झाले आहे. मात्र या तापमान वाढीमुळे ही यात्रा पुन्हा एकदा दुःखदायक ठरली आहे. मरण पावलेल्यांपैकी किमान ३२३ इजिप्शियन होते, त्यापैकी बहुतेक उष्णतेशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते, असे दोन अरब राजदूतांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, NEET परिक्षेत ००१% निष्काळजीपणा नको अन्यथा… NEET परिक्षेबाबत एनटीएला दिली तंबी
सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना स्पष्ट केले की अंडरग्रेजुएट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करताना कोणालाही “.००१% निष्काळजीपणा” नको आहे. त्यामुळे (NEET-UG) २०२४ परिक्षा वाचणार आहे. “कोणाच्याही बाजूने .००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे,” न्यायमूर्ती एस.व्ही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya