केंद्राकडून विकेंद्रीकरण म्हणून मिळणाऱ्या वाट्यापेक्षा देशातील एकूण जीएसटी कर संकलनात सात राज्यांचा वाटा जास्त आहे, असे सरकारने संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसून येते. अर्थ मंत्रालयाने राज्यसभेला दिलेल्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०२०-२१ आणि २०२४-२५ दरम्यान देशातील एकूण जीएसटी कर गोळा करण्याच्या ४.६% भाग उत्तर प्रदेशचा …
Read More »संसदेतील जी एस बालयोगी सभागृहात पंतप्रधान मोदी आले आणि शेवटच्या रांगेत बसले भाजपाच्या कार्यशाळेला लावली हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात भाजपा कार्यशाळेत उपस्थित राहिले. एका दुर्मिळ घटनेत, पंतप्रधान मोदी सर्व भाजपा खासदारांना सामान्य सदस्य म्हणून सामील झाले आणि सभागृहातील सहकारी खासदारांमध्ये शेवटच्या रांगेत बसण्याचा पर्याय निवडला. केंद्राच्या व्यापक वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांना मान्यता देणारा ठराव या अधिवेशनात एकमताने मंजूर …
Read More »मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले विधान
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन-चार महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जथ्याने मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करण्यात आले. आज आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील …
Read More »इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार
सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …
Read More »मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रोखला, राहुल गांधी यांना अटक मोर्चेकरी स्थानबद्ध
सोमवारी राष्ट्रीय राजधानीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या इंडिया आघाडीच्या सुमारे ३०० विरोधी खासदारांनी ‘मत चोरी’च्या आरोपावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली आणि निवडणूक आयोगावर भाजपाशी संगनमत करून त्यांच्या निवडणूक उद्दिष्टांना साध्य करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पोलिसांनी मध्यभागी रोखला, ज्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव …
Read More »राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती अमेरिकेन F-35 विमान खरेदीप्रश्नी संसदेत कोणतीही चर्चा नाही पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयुक्त निवेदनादरम्यान केली होती घोषणा
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतरच्या संयुक्त निवेदनात असे नमूद केले आहे की अमेरिका भारताला पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने जसे की F-35 आणि समुद्री पाठबुडी प्रणाली सोडण्याबाबतच्या धोरणाचा “पुनरावलोकन” करेल आदी मुद्द्यावर अद्याप “कोणतीही औपचारिक चर्चा” झालेली नाही, असे सरकारने शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५) सांगितले. …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मोदी मध्ये इंदिरा गांधींच्या ५० टक्के धाडस असेल तर.. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडे, युद्धबंदी मध्ये मध्यस्थी केली नसल्याचे सांगावे
संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेत सुरुवातीलाच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारत-पाकिस्तान तणाव आणि सरकारने या ऑपरेशन सिंदूरला कसे हाताळले यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत खोटी माहिती संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ?
ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच …
Read More »फार्मास्युटीकल एपीआय उत्पादन देशात वाढले, पण आयात अद्यापही जास्तीची केंद्र सरकारची संसदेत मागणी
सरकार-समर्थित प्रोत्साहने आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे देशांतर्गत क्षमता वाढवण्यात लवकर परिणाम दिसून येत असले तरी, भारत अनेक प्रमुख सक्रिय औषध घटकांसाठी (एपीआय) चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. २५ जुलै २०२५ रोजी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात, रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सूचित केले की देश अजूनही त्याच्या मोठ्या प्रमाणात …
Read More »डॉ एस जयशंकर यांनी दावा फेटाळल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा तेच वक्तव्य भारत-पाकिस्तान युद्धाबरोबर सहा मोठी युद्धे थांबवली-डोनाल्ड ट्रम्प
संसदेच्या पावसाळी अधिवेशात ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत शस्त्र संधीची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यावरून संसदेत विरोधकांनी रान उटविले. नेमक्या त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानचे युद्ध व्यापारामुळे आपण थांबवले असल्याचा दावा करत त्या वक्तव्याची पुनरावृत्ती अनेक वेळा केली. विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात …
Read More »
Marathi e-Batmya