उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, आजघडीला प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर कर्ज खतांच्या खरेदीत 'डीबीटी' का नाही? सवाल
निवडणुका जिंकल्या म्हणजे सारे काही आलबेल आहे, असा अर्थ होत नाही. अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीच्या दिशेने सुरू असून प्राप्तिकरात सवलत देण्याचे अपेक्षित परिणाम दिसतीलच याची शाश्वती नाही. आजघडीला प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर कर्ज आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना केंद्र सरकारवर कडाडल्या. सुप्रिया …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नाही तर अदानीच्या ‘लगान’ वसुलीसाठी झोपडपट्टीतील छोट्या व्यावसायिकांवर कर आकारणी मोठा आर्थिक आघात, मुंबईकरांचा आर्थिक कणा मोडणा-या निर्णयाला काँग्रेसचा विरोध
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जुमलेबाजी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लुटून लाडके उद्योगपती व लाडके कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. मुंबईतील छोट्या उद्योगांवर कर आकारण्याचा निर्णय हा कष्टकरी मुंबईकरांना लुटणारा आहे. दोनपैकी एक मुंबईकर झोपडपट्टीत राहत असल्याने हा त्यांच्यावरचा मोठा आर्थिक आघात आहे, त्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल बीएमसीच्या या …
Read More »सलग तिसऱ्यांदा नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर पालिकेचा १६ हजार कोटींच्या एफडीवर डल्ला गतवर्षाच्या तुलनेत १४ हजार कोटींची वाढ
मागील तीन वर्षापासून नगरसेवकांशिवाय मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत राज्य सरकारकडून हाकला जात असून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या प्रशासकाने बँकांमध्ये ठेवलेल्या १६ हजार ६९९.७८ कोटी रूपयांच्या ठेवींवर डल्ला मारत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई …
Read More »अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावला जाण्याची शक्यता ? पूर्वसूचक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर टॅरिफची शक्यता वाढली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या जागतिक व्यापार युद्धात लवकरच भारतही सहभागी होऊ शकतो, परंतु या टप्प्यावर नवी दिल्लीला ही शेवटची गोष्ट नको असेल, कारण त्याची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. आर्थिक वर्ष २६ च्या अर्थसंकल्पात अमेरिकेकडून, ज्याच्यासोबत त्याचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, त्याच्याकडून शुल्क वाढीचा धोका दूर करण्यासाठी …
Read More »अर्थसंकल्पानंतर बाजाराचे लक्ष आरबीआयच्या धोरणाकडे शनिवारी बाजारात उत्साह दिसला नव्हता सोमवारच्या बाजारातील घडामोडींकडे लक्ष्य
अर्थसंकल्पात अनेक सकारात्मक घोषणा झाल्यानंतरही, शनिवारी शेअर बाजार उत्साही राहिले नाहीत, बेंचमार्क निर्देशांक स्थिर राहिले. एफएमसीजी, रिअल इस्टेट आणि ग्राहक-केंद्रित क्षेत्रे वगळता – ज्यांना कर कपातीच्या उपाययोजनांमुळे फायदा होण्याची अपेक्षा होती – बहुतेक इतर क्षेत्रांमध्ये मर्यादित हालचाल दिसून आली. पायाभूत सुविधा, तेल आणि वायू आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये काही प्रमाणात …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, संघीय अर्थसंकल्प… एक आर्थिक लॉलीपॉप अर्थसंकल्पातील १२ लाख रूपयांच्या कर सवलतीवरून केली टीका
केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांचे कर प्राप्त असलेले उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून टीका-टीपण्णीही सुरु झाली. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अर्थसंकल्पावर म्हणाले की, संघीय अर्थसंकल्प २०२५, विशेषतः १२ लाख रुपयांचा आयकर …
Read More »निर्मला सीतारामण म्हणाल्या, मध्यमवर्गाचा आवाज ऐकाला…रूपया फक्त डॉलर समोरच… नोकरशहांना पटवून देण्यात वेळ लागला
नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न कमावणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्याचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणेसह आर्थिक बाबींवर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, अब्राहम लिंकनचे उदाहरण देत म्हणाल्या …
Read More »जयराम रमेश यांची अर्थसंकल्पावर टीका, मनरेगाकडे दुर्लक्ष अर्थसंकल्पात मनरेगासाठी कमी तरतूद केली म्हणून केली टीका
देशाचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गेल्यावर्षी प्रमाणे मनरेगाच्या निधीत कोणतीही नियोजित प्रमाणाऐवजी ती कमीच ठेवल्याने काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी सरकार आणि अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी जयराम रमेश म्हणाले की, या महत्त्वाच्या सुरक्षा जाळ्याकडे “दुर्लक्ष” केल्याने ग्रामीण उपजीविकेबद्दलची सरकारची उदासीनता उघड होते असा आरोपही यावेळी केला. …
Read More »अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते विधानसभा निवडणूकीच्या भाजपा प्रचाराच्या शेवटच्या सभेत केली घोषणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत …
Read More »
Marathi e-Batmya