Tag Archives: केंद्रीय मंत्री

भूपेंद्र यादव यांची माहिती, न्यायालयाच्या निर्णयानंतर अरवली खाण प्रकरणी भूमिका स्पष्ट इकोलॉजी आणि इकॉनॉमीचा एकत्रित विचार आणि भूमिका

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सांगितले की, अरवली पर्वतरांगेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, आणि सरकारने देशातील सर्वात जुन्या पर्वतरांगेच्या संरक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आपण या निकालाचा सविस्तर अभ्यास केला असल्याचे सांगून भूपेंद्र यादव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधील …

Read More »

केंद्र सरकारने ईपीएफओ नोंदणी योजना २०२५ सुरु केली ईपीएफओ अंतर्गत सहा महिन्यांचा विशेष उपक्रम

सामाजिक सुरक्षा कव्हरचा विस्तार आणि स्वैच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारत सरकारने कर्मचारी नोंदणी योजना २०२५ सुरू केली आहे, ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने ईपीएओ (EPFO) अंतर्गत सहा महिन्यांचा एक विशेष उपक्रम आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख …

Read More »

पियुष गोयल यांची आशा, व्यापारी वाटाघाटी अंतिम मुदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही भारत शेतकरी, मच्छिमार एमएसएमईच्या हिताचे रक्षण करणार

भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू करत असतानाही, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले की व्यापार वाटाघाटी अंतिम मुदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत आणि भारत आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमईच्या हिताचे रक्षण करत राहील यावर जोर दिला. पियुष गोयल म्हणाले की, “चर्चा सकारात्मक पद्धतीने …

Read More »

नाशिक विमानतळावरील नवीन धावपट्टी आणि विमानसेवा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी करून द्या मंत्री छगन भुजबळ यांचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …

Read More »

पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता जागतिक उद्योगात भारत आघाडीवर

७ व्या सीआयआय भारतीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्समध्ये भारताला जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता आणि जागतिक व्यापार यावर भर दिला. स्पर्धात्मकता सक्षम करणे: जागतिक नेतृत्वासाठी भारताचा मार्ग या विषयावरील आपल्या भाषणाची सुरुवात करताना पियुष गोयल म्हणाले की …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा, ‘इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन

भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने मुंबई येथे कायमचे केंद्र उभारावे. महाराष्ट्र या केंद्राचा जागतिक स्तरावर विकास करण्याबरोबर इंडिया मेरीटाईम वीक ही थीम जागतिक स्तरावर निर्माण करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘इंडिया …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची माहिती, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १,१५,३५१ कोटी रूपयांची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्किम अंतर्गत अर्ज मागवले

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम (ECMS) ने ₹१,१५,३५१ कोटी रुपयांचे गुंतवणूक अर्ज मागवले आहेत – जे त्याच्या लक्ष्याच्या जवळपास दुप्पट आहे – हे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमतेवर अभूतपूर्व देशांतर्गत आणि जागतिक उद्योगांचा विश्वास अधोरेखित करते. १ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या ₹२२,९१९ कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चासह, ECMS ने ₹५९,३५० कोटी …

Read More »

१ ऑक्टोंबरपासून युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार अंमलात येणार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती

युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत (EFTA) भारताचा मुक्त व्यापार करार – ज्यामध्ये आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे – १ ऑक्टोबर २०२५ पासून अंमलात येईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यूपी आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात केली. मार्च २०२४ मध्ये अंतिम स्वरूप मिळालेला हा करार भारताच्या …

Read More »

पियुष गोयल म्हणाले, जीएसटी सुधारणा हे विकसित भारत २०४७ च्या दिशेने टाकलेले पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज आहे, या शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीएसटी सुधारणा हा आत्मनिर्भर भारत …

Read More »

युरियासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र रब्बीसाठी १२ लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचीही मागणी

महाराष्ट्रात २०२५ रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहीत राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ २.३६ लाख मॅट्रिक …

Read More »