Breaking News

Tag Archives: पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी, जन्मठेप शिक्षा तरतूदीचे अपराजिता विधेयक एकमताने मंजूर विशेष अधिवेशन बोलावित विधेयकाला एकमताने मंजूरी

काही दिवसांपूर्वी आर जी कार रूग्णालयात कामावर हजर असलेल्या महिला प्रशिक्षार्थी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले. तर भाजपाकडून अद्यापही सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभेने आज मंगळवारी ममता बॅनर्जी सरकारने आणलेले बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निती आयोगाच्या बैठकीत, मात्र बहिष्कार टाकत बाहेर पडल्या बोलण्याची संधी नाकारली, पक्षपाती धोरण असल्याचा आरोप

नवी दिल्ली येथे आज झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या अर्थात इंडिया आघाडीच्या घटक पक्ष असतानाही या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एकमेव विरोधी नेत्या. मात्र निती आयोगाच्या बैठकीतून त्या मध्येच बाहेर पडल्या. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …

Read More »

कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातः आतापर्यंत ३० प्रवाशांचा मृत्यू एक्सप्रेस आणि मालगाडीचा लोका पायलट ठार, ६० जण जखमी

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात १७ जून रोजी सकाळी थांबलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. त्यामुळे कांचन गंगा गाडीचे मागील तीन डब्बे रूळावरून घसरले. तर कांचनगंगा एक्सप्रेसमधील जवळपास ३० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दुपारपर्यंत हाती आली असून मालगाडीचा लोको पायलट (चालक) …

Read More »

रेमाल चक्रीवादवाळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी घेतली आढावा बैठक बांग्ला देश आणि पश्चिम बंगाल प्रशासनाकडून खबरदारी

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या रेमाल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असलेले चक्रीवादळ “रेमाल” आता तीव्र चक्री वादळात बदलत असल्याने, त्रिपुरामध्ये तातडीच्या पूर्वतयारी उपाययोजना केल्या जात आहेत. वादळ, ११०-१२० किमी …

Read More »

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा भाजपा उमेदवार अभिजित गंगोपाध्याय २४ तासासाठी बॅन

भारतीय निवडणूक आयोगाने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पश्चिम बंगालमधील तमलूकमधील भाजपाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांनी तृणमूल प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना फटकारले आणि त्यांना संध्याकाळी आज ५ वाजल्यापासून २४ तास प्रचार करण्यास मनाई केली. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले …

Read More »

ममता बॅनर्जी म्हणाल्या, आमचा पक्ष इंडिया ब्लॉक मध्येच तर अधीर रंजन चौधरी यांची स्पष्टोक्ती…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकचा एक भाग आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष इंडिया ब्लॉकला बाहेरून पाठिंबा देईल असे जाहिरही केले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आपले …

Read More »

मुंबई पालिका आयुक्त चहल, प बंगालच्या डिजीपींना निवडणूक आयोगाने हटविले

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस झाले. परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ज्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झालेले आहेत अशांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतरत्र बदली करावी असे आदेश दिले होते. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन वापरून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय एस …

Read More »

ममता बँनर्जी यांनी जाहिर केली ४२ उमेदवारांची यादीः काँग्रेस आश्चर्यचकीत

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

ममता बँनर्जी यांनी काँग्रेस सोबतच्या युतीची शक्यता फेटाळला

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे …

Read More »