Tag Archives: बहुतांष निर्णय पुणे आणि मुंबईशी संबधित

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे १३ निर्णय संजय गांधी निराधार ,श्रावणबाळ, दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढसह १३ निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खुष करणारे निर्णय घेतल्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयातून दिसून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची …

Read More »