Tag Archives: रोजगार

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य द्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार

लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत …

Read More »

भारताच्या अर्थव्यवस्थेत ६.५ जीडीपी वाढीची नोंद २०२५ च्या अर्थमंत्रालयाच्या अहवालात नोंद

भारताच्या अर्थव्यवस्थेने २०२४-२५ (आर्थिक वर्ष २५) मध्ये चांगली कामगिरी केली, मजबूत देशांतर्गत मागणी, लवचिक ग्रामीण वापर आणि उत्साही सेवा क्रियाकलापांमुळे ६.५% वास्तविक जीडीपी वाढ नोंदवली, असे अर्थ मंत्रालयाच्या मे २०२५ च्या मासिक आर्थिक आढावा अहवालात म्हटले आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत (आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत) लक्षणीयरीत्या वेग आला, वाढीचा वेग …

Read More »

महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न

नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …

Read More »

नाना पटोले यांची टीका, केंद्रीय अर्थसंकल्प…वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल महागाई व बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ठोस पावलांचा अभाव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया …

Read More »

देशात सर्वाधिक रोजगार ई-कॉमर्समध्ये मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते अहवाल जाहिर

ई-कॉमर्स हा भारतातील रोजगार निर्मितीचा प्रमुख चालक आहे कारण ऑनलाइन विक्रेते, सरासरी ५४ टक्के अधिक लोकांना रोजगार देतात आणि ऑफलाइन विक्रेत्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दुप्पट आहे, असे बुधवारी जाहिर झालेल्या अहवालात म्हटले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जाहिर केलेल्या गैर-नफा धोरण थिंक टँक पहले इंडिया …

Read More »

सी रंगराजन यांचा इशारा, रोजगाराशिवाय वाढ चिंतेचा विषय आत्मनिर्भर आयात धोरणाचा भाग

रशियन-युक्रेनियन युद्धामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे, अनेक देशांनी ‘गंभीर आयात’ संदर्भात आत्मनिर्भर होण्याचा विचार सुरू केला आणि भारताने “आत्मनिर्भर” अकार्यक्षम ‘आयात प्रतिस्थापित म्हणून होऊ नये याची खात्री करणे आवश्यक असल्याचे मत आरबीआय बँकेचे माजी गर्व्हनर सी रंगराजन यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना सी रंगराजन यांनी इशारा दिला की, आत्मनिर्भर हे आयात …

Read More »

राज्य सरकारकडून बेरोजगार-रोजगाराचा डेटा केंद्र सरकार गोळा करणार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली २० विभागांची बैठक लवकरच

रोजगार निर्मितीला केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रमुख प्राधान्य असल्याने, कामगार आणि रोजगार मंत्रालय आता मंत्रालये आणि राज्यांमध्ये नियमित रोजगार- बेरोजगारीचा डेटा संग्रहित करण्यासाठी एकात्मिक यंत्रणेची योजना करत आहे. या प्रस्तावावर, ज्याची चर्चा सुरू आहे, नोकरीच्या बाजारपेठेतील कल आणि आव्हाने समजून घेण्यास आणि पुढील संधी निर्माण करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. हे …

Read More »

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोजगारावर चकार शब्द नाही, मात्र मोफत रेशन वाटपाचा…

मागील नऊ वर्षापासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच सरकारची पाट थोपटून घेत कोरोना काळापासून देशातील गरीब आणि कष्टकरी वर्गाला मोफत धान्य देण्याची घोषणा सुरु केली. ती पुढील पाच वर्षे अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार नरसय्या आडम …

Read More »

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकासित करणार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी हे सुविधा केंद्र आहेत. परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कौशल्य विकास …

Read More »