महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »अखेर मनसे-शिवसेना उबाठा युतीवर शिक्कामोर्तब, महापौर मराठीच आणि आमचाच ठाकरे बंधूंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीतून पाहिले जात आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचे सांगत शिवसेना उबाठा आणि मनसेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार करीत ठाकरे बंधूंनी …
Read More »एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …
Read More »महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात
राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, आधी पक्ष, मग मतचोरी आता जमीनही चोरायला लागले परभणी, पाटोदा भेटीत शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकरी खूप व्यथेने व्याकुळ झाला आहे. भ्रष्टाचार सुरू असल्याने मत चोरीशिवाय पर्याय राहिला नाही. आधी पक्ष चोरला, माणसे चोरली, मतांची चोरी केली. आणि त्यानंतर आता जमीनही चोरल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत भाजपाच्या काळात न्याय मागितला तर नक्षलवादी म्हणत आहे. शेतकर्यांना त्याच्या मेहनतीची कर्जमुक्ती मिळावी. कृषी मंत्री …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, मुख्यमंत्री असताना घरात बसलात, आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरताय नगरभकास मंत्री म्हणत केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरमरीत प्रत्युत्तर
मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही, जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय… पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका, या आमच्यासारखे देणारे हात बना, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही — आम्ही ‘देना बँक’ आहोत, ते मात्र ‘लेना बँक’ आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »संजय राऊत रूग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाले,हात लिहिता राहिला पाहिजे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रूग्णालयात दाखल
शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने मुंलुंड येथील फोर्टीस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट करत प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. तसेच काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, नुकसान भरपाई पीक विमा २ किंवा ३ रूपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांशी साधलेला संवाद
शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान …
Read More »उद्धव ठाकरे यांचा उपरोधिक टोला, शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवले मतदार यादीतील घोळ दूर करा आणि नंतर निवडणुका घ्या
मी शेलार यांच्यावर बोलत नाही. पण आज त्यांचं खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. मग दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत. आणि बोगस मतदान झाले नाही अस म्हणत आहेत. त्यालाच एक प्रकारे शेलार यांनी …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya