Tag Archives: ४ थ्यांदा अभ्यासक्रमात बदल

NCERT चे संचालकांची स्पष्टोक्ती, अभ्यासक्रमातून दंगली का शिकवाव्यात १० वर्षात चवथ्यांदा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम बदलला

मागील १० वर्षात केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशातील शालेय अभ्यासक्रमातून मुघल साम्राज्यासह अनेक ऐतिहासिक उल्लेख वगळण्यात येत आहेत. तसेच १९ आणि २० व्या शतकातील बाबरीचा विध्वंस, गुजरातमधील दंगल या सारख्या दुःखदायक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येत आहे. इतिहास हटविण्यात येत असून यापार्श्वभूमीवर NCERT चे संचालक दिनेश सकलानी यांच्याशी झालेल्या …

Read More »