औरंगाबाद : प्रतिनिधी मी काही राजकारण आणू इच्छित नाही यात पण अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची चर्चा सुरू होती. त्यावेळी आमचं म्हणणं होतं की याऐवजी राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी उपयोग होईल. मुंबई ते नागपूर बुलेट त्रे मार्गाच्या बाबतीत प्रेझेंटेशन दिले नाही तरी राज्य सरकार या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य …
Read More »ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना होणार या गोष्टींचा फायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते मोबाईल अॅपचे लोकार्पण
मुंबई : प्रतिनिधी येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे वाटेल याबद्दल विश्वास वाटतो. राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
Read More »मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप …
Read More »बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …
Read More »ऐकावे ते नवलचं, जमिन बिगर आदीवासींच्या नावे करायचीय? मग पुष्पगुच्छ तयार ठेवा मंत्री कार्यालयाकडून आलेल्या जमिनीच्या फाईलीच आम्ही करतो
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी वनहक्क कायद्यान्वये आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार ते कसत असलेली जमिन त्यांच्या नावावर करण्यात आली. परंतु मागील काही वर्षात वाढत्या शहरीकरणामुळे कधी काळी शहर हद्दीबाहेर असलेल्या वनजमिनी आता हद्दीत येवू लागल्याने आदिवासींच्या जमिनींना कोट्यावधींचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे या जमिनींची …
Read More »काम सुरु असलेल्या या महामार्गाचा ६ कि.मी. प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित केला समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा
अमरावती : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. विदर्भाच्या …
Read More »शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक …
Read More »महसूल राज्यमंत्री सत्तार यांचेही निवडणूक प्रतिज्ञापत्र वादाच्या भोवऱ्यात प्रत्येक निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती
पुणे-मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात माहिती लपविल्याने प्रकरणी पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशी दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सध्याचे विद्यमान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक माहितीचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे नेमके शिक्षण किती असा सवाल डॉ.अभिषेक हरिदास यांनी …
Read More »सत्तारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या पतनाची सुरुवात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास विकास आघाडीच्या सरकारला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. तोच या सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याची टीका भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून भाजपाच्या अन्य नेत्यांनीही हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे भाकित …
Read More »शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ? माजी मंत्री अर्जून खोतकर यांची माहिती
औरंगाबादः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार होवून ६ वा दिवस सुरु झालेला असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी दिली असली तर रविवारी ५ जानेवारी २०२० ला सत्तार हे शिवसेना पक्षप्रमुख तथा …
Read More »
Marathi e-Batmya