Tag Archives: ajit pawar

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, शेतकरी महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणार पोकळ अर्थसंकल्प महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार

आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा …

Read More »

अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणीसाठी कोणतीही घोषणा नाही, पण वाहनांवरील करात वाढ अर्थसंकल्पातून शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी

आधीच्या सर्व अर्थमंत्र्यांचे रेकॉजर्ड तोडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ११ व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाच्या जीवावर महायुती सरकार आले, त्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर २१०० रूपयांची घोषणा करूनही त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून केलीच नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा कमी …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, १ लाख ३५ हजार कोटी तूटीचा अर्थसंकल्प तर राजस्व तूट ४५ हजार कोटीः ७ लाख कोटींचा अर्थसंकल्प

सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये महसूली जमा अपेक्षित होती. महसूली जमेचे सुधारित अंदाज ५ लाख ३६ हजार ४६३ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. सन २०२४-२५ च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपये व सुधारित अंदाज ६ लाख ७२ …

Read More »

अर्थसंकल्पातून स्मारके, घरे, महामंडळे, विभागनिहाय निधींची अजित पवार यांच्याकडून घोषणा शिवाजी महाराजांचे स्मारकाची घोषणा पण निधी नाही

राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात घोषित स्मारकाशिवाय काही नव्या स्मारकांची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी घरे याेजनेखालील धोरण नव्याने जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर विभाग निहाय निधींचे वाटप करत दिव्यांगासाठी आणि असंघटीत कामगार आणि शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच …

Read More »

आता थांबणार नाही,..असे अजित पवार यांनी सांगत अर्थसंकल्पात पुणे, मुंबई, ठाणेसाठी केल्या या घोषणा उन्नत मार्ग, विमानतळ नव्याने उभारणार असल्याची केली घोषणा

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना  मी वंदन करतो. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर …

Read More »

राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प अजित पवार ११ व्यांदा मांडणार नवीन महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले …

Read More »

आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालः उद्योग, सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट आर्थिक विकास दर ७. ३ टक्के राहण्याचा अंदाज

थेट  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात  उद्योग आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची  पिछेहाट झाल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली.  उद्योग क्षेत्रात  ४.९ टक्के तर सेवा क्षेत्रात ७.८ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. २०२३- २४ या वर्षात उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे ७.६ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, नाना पटोले जंयत पाटील यांना टोला प्रत्येक कामाला स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे आहे का

राज्यातील महायुती सरकारमधील आलबेल संबधावरून प्रसारमाध्यमातून दररोज काही ना काही वृत्त बाहेर येत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मधुर संबधाच्या बातम्याही बाहेर येत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व चर्चांना उत्तर देत विरोधकांसह प्रसार माध्यमातील चर्चांनाही पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, भैय्याजी जोशींकडून मुंबई व मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा भैय्याजी जोशींच्या विधानावर एकनाथ शिंदे व अजित पवारांची भूमिका काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी …

Read More »

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस नंतर राज्यपालांनी स्विकारला धनंजय मुंडे आता बिन खात्याचे मंत्री साधे आमदार

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाऐवजी स्वतःच्या तब्येतीचे वैद्यकीय कारण देत मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन तासांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा यांचा स्विकारला असल्याचे जाहिर केले. तसेच पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे …

Read More »