विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित ‘आत्मचरित्रा’चा हवाला देणाऱ्या एका लेखाची प्रत प्रमाणित केल्यानंतर मंगळवारी लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी भाजपासोबत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आणि पीठासीन अधिकाऱ्याला कामकाज तहकूब करण्यास भाग पडले. या संघर्षामुळे जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या, भाजपा खासदारांनी …
Read More »व्ही अनंत नागेश्वरन यांची स्पष्टोक्ती, अंधरकारमय स्थितीत भारत प्रकाशात आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून उभे केले आश्वासक चित्र
आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ ने भारताच्या देशांतर्गत वाढीच्या दृष्टिकोनाचे एक आशादायक चित्र सादर केले आहे, ज्यामुळे देशाचा मध्यम-मुदतीचा दृष्टिकोन पूर्वीच्या ६.५% च्या अंदाजानुसार ७% पर्यंत वाढवला आहे. तथापि, त्याच वेळी, या सर्वेक्षणात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तुलनेने निराशाजनक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे, ज्यात २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही मोठे संकट २०२६ मध्ये येण्याची …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा इशारा, संविधान बदलण्याचा प्रयत्न कराल तर सत्ता बदलली जाईल संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे
भारत या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात आरोपी अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देना मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर एका महिलेने आरोप करत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणी महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप करत आरोपी महिला, तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर व सोलापुरकरांवर काय कारवाई केली? हे कोणाचे हस्तक आहेत ?
नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण …
Read More »आदित्य ठाकरे यांच्या आरोपाप्रश्नी उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया,… मला आश्चर्य औरंगजेबाबात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मांडलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावरून सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आज एकच गदारोळ विधानसभा आणि विधान परिषदेत केला. तसेच या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याचे कारण पुढे करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल …
Read More »नितीन गडकरी यांची घोषणा, नवे टोल धोरण लवकरच जाहिर राज्यसभेत बोलताना दिली माहिती
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी घोषणा केली की सरकार लवकरच ग्राहकांना वाजवी सवलती देणारे नवीन टोल धोरण आणणार आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारतातील विस्तारणाऱ्या रस्ते पायाभूत सुविधांना निधी देण्यासाठी टोल शुल्क आवश्यक असले तरी, सरकार ही व्यवस्था अधिक ग्राहक-अनुकूल बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. …
Read More »अकोलातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती
अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मल वाहिन्या टाकण्याचे काम मंजुरी प्राप्त व स्थगित ९६ रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहे. या मलनिःसारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता ‘ फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ ची स्थापना करण्यात येईल. या युनिटच्या माध्यमातून अशा योजना जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाळू धोरण विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांची माहिती
वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत. यासाठीच राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …
Read More »
Marathi e-Batmya