मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव …
Read More »महिला, मधुमेह, हार्टचे पेशंट, श्वसन विकारग्रस्तांना शासकिय कार्यालयात बोलावू नका सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रशासनाला आदेश
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी मधुमेह, हार्टचे पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याऐवजी त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या प्रशासनाला दिली. याबरोबरच महिला या कुटुंबातील प्रमुख असतात त्यामुळे या महिलांनाही कार्यालयात …
Read More »चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई :प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व …
Read More »कोरोना: सर्वाधिक रूग्णांची नोंद होत एकूण संख्या ४३ हजारावर ९१ जणांचा मृत्यू , १९२४ जण बरे होवून घरी गेले
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या अर्थात ३ हजार ७ रूग्णाची नोंद झाली असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४३ हजार ५९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर २४ तासात १९२४ …
Read More »राज्य सरकारची परिस्थिती ‘केवळ पॉलिसी’ नाही, तर ‘अॅक्शन पॅरालिसिस’ची चक्रीवादळग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी: देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. …
Read More »सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात कोरोना चाचणी येणार (स्वस्त) खासगी प्रयोगशाळेसाठी सात दिवसात दर होणार निश्चित
मुंबई : प्रतिनिधी सध्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करायची असल्यास ४ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहेत. इतक्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण ही चाचणी करून घेण्यास धजावत नाहीत. तसेच उपचारासाठीही पुढे येत नाहीत. त्यामुळे अखेर या कोरोना चाचणीचे नव्याने दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची नव्याने समिती स्थापन केली असून आगामी …
Read More »खुशखबर ! कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकार अमेरिकन ‘रेमडेसीवीर’ औषध खरेदी करणार इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या …
Read More »राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ
मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …
Read More »आदीवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदीराकडून १० कोटी रूपये लसीकरण मोहिमेसाठी विशेष बाब म्हणून दिला निधी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली, नाशिक, पालघर, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यातील आदीवासी बालकांचे न्युमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या भागातील १ लाख ४० हजार २८७ बालकांना ४६२८८१ इतका अर्थात ४६ हजार न्युमोनियाचा प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदीर …
Read More »मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी करणार आता वर्क फ्रॉम होम व्हॉट्स अप, ईमेल, एसएमएसचा वापर करून काम पूर्ण करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासकिय कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरातच बसून शासकिय काम करण्यास राज्य सरकारने परवानगी देत त्यासाठी व्हॉट्सअप, ई-मेलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून या दोन्हींच्या माध्यमातून कामे पूर्ण झाल्याची माहिती मोबाईल एसएमएसद्वारे संबधितांना करण्यास सांगण्यात आले असून यासंदर्भातील आदेश …
Read More »
Marathi e-Batmya