सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसांत सोलापूरातील कोरोना रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच काल ८४ रूग्ण तर आज २४ तासात १०३ नवे रूग्ण आढळून आले. विशेषत: शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने अखेर राज्य सरकारने विद्यमान सोलापूर महापालिका आयुक्त डि.आर.तावरे यांची बदली करत त्यांच्या ठिकाणी पी.सिवा शंकर …
Read More »घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ मात्र मृतकांची संख्या सर्वाधिक एकूण संख्या ६२ हजारवर पोहोचत अॅक्टीव्ह रूग्ण ३३ हजारावर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आज तब्बल ८ हजार ३८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुसऱ्याबाजूला याच आजाराने मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज २ हजार ६८२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ११६ रूग्ण २४ तासात मृत …
Read More »पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी, रोजदांरी, कंत्राटीसह सर्वांना ५० लाखाचे विमा संरक्षण कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार - अजित पवार
मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना …
Read More »शासनाच्या सेवेतील बंधपत्रित- कंत्राटी डॉक्टर्सच्या पगारात मोठी वाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधी लढ्यात शासकिय सेवेतील बंधपत्रित ( बॉण्डेड) आणि कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला निश्चित बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाढीव …
Read More »गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची योगायोगाने बदली न्यायाधीशांच्या बदलांतील तथाकथीत योगायोग चिंता वाढवणारा : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी मागील सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा त्यांनी दिलेले निवाडे आणि टिप्पण्या या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र या बदल्या रुटीन असल्याची सांगण्यात आले. परंतु हा तथाकथीत वाढलेला योगायोग चिंताजनक असून दोनच दिवसापूर्वी ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या …
Read More »एकूण संख्या ६० हजाराच्या तर अॅक्टीव रूग्णांची ४० हजाराच्या काटावर राज्यात २५०० वर नवे रूग्ण,तर मृतकांची संख्या १९८२ वर
मुंबई: प्रतिनिधी आज ८५ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतकांची संख्या २ हजार संख्येच्या अगदी काटावर येवून ठेपली असून ही संख्या १९८२ वर पोहोचली आहे. तर आज २५९८ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजार ५४६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३९ हजार ९३९ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य …
Read More »६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …
Read More »माहित आहे का? कोणत्या जिल्ह्यात किती अॅक्टीव्ह रूग्ण आहेत..मग वाचा ही बातमी एकूण रूग्णाबरोबरच अॅक्टीव्ह रूग्णांची माहिती सरकारकडून अखेर जाहीर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची तोफ डागायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षातील रूग्ण आणि आतापर्यतची आकडेवारी जनतेसाठी उपलब्ध करून दिली. खालील तक्ता पाहील्यानंतर जिल्हानिहाय माहिती आपल्या लक्षात येईल. अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण …
Read More »बापरे…२४ तासात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने राज्यात १०० री ओलांडली आज पुन्हा २ हजार नव्या रूग्णांचे निदान होत संख्या ५७ हजाराच्या जवळ
मुंबई: प्रतिनिधी ९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होवून २४ तासही उलटत नाहीत तोच आज राज्यातील १०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. तसेच आजही २ हजार १९० रूग्णांचे निदान झाले असून ही संख्या ५६ हजार ९४८ अर्थात ५७ हजारवर पोहोचली असून ९६४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ …
Read More »काँग्रेस म्हणते आता आवाज पोहोचविलाच पाहिजे ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहिम राबविणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी समाजातील गरिब लोक, मजूर, लघु व मध्यम उद्योजक यांचा आवाज बुलंद करून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवार, २८ मे, २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० ह्या वेळेत Speak Up India स्पीक अप इंडिया ही अनोखी ऑनलाईन मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे …
Read More »
Marathi e-Batmya