Breaking News

Tag Archives: fifth phase

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात महिला आणि रोजगाराच्या मुद्यावर भर

सोमवारी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर – ४९ जागांवर लढत होती. पण त्यात उत्तर प्रदेशातील रायबरेली, अमेठी आणि फैजाबाद या हेवीवेट जागा, मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या शहरी भागांचा समावेश होता. महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, ज्यामध्ये २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना पत्र,.. ४ जूनला जल्लोष करू

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच

मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे …

Read More »

ठाण्यात बोगस मतदान, चुक लक्षात आणून देताच मतपत्रिकेद्वारे मतदान करवून घेतले

२५- ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेला असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात ४८ टक्के तर देशात ५६ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ मतदारसंघात आज मतदान होत असून, राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपत आहे. हा टप्पा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदानाचा शेवटचा टप्पा देखील चिन्हांकित करेल कारण त्यांच्या पाच मतदारसंघांपैकी एक मतदारसंघात मतदान होणार आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्येही या टप्प्यात मतदान होत आहे. मागील टप्प्यातील कमी मतदान …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …

Read More »

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …

Read More »

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी २० मे २०२४ रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…

महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यासाठी आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने ग्रॅड हयात येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे …

Read More »