श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा, संग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मंत्री आदिती …
Read More »कोंकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी एमटीडीसी आणि निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम
जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला. संयुक्त राष्ट्र पर्यटन (UN Tourism) संस्थे अंतर्गत …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी केला एसटीने प्रवास एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले
गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक …
Read More »पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील ७ …
Read More »१८-१९ ऑगस्टला कोणत्या भागात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ, नदी-नाल्यांना पूर, आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण …
Read More »हवामान खात्याचा इशारा, मुंबईसह कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा आठवडाभर पाऊसाचा मुक्काम राहण्याची शक्यता
शुक्रवार, २५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई संपूर्ण आठवड्याच्या शेवटी दीर्घकाळ पावसाची तयारी करत आहे. सततच्या पावसामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये “मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस” पडण्याची शक्यता आहे. रहिवाशांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण संभाव्य पूर आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे “पारवापर करण्यास तयार …
Read More »राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मुंबईसह या भागांना २४ तासासाठी रेड अलर्ट रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट
राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर …
Read More »विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील २५-२६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा २७ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५-२६ जुलैदरम्यान मध्यम …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस चाकरमान्यांसाठी एसटीची तयारी, वरिष्ठ आणि महिलांना सवलत
२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक …
Read More »राज्यात धाराशिव जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस ४२.२ मिमी पावसाची नोंद तर
मागील काही दिवसांपासून सातत्याने मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर दररोज पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात बीड, जालना तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासात (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya