Tag Archives: ncp

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व …

Read More »

राज्यसभा निवडणूकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा …

Read More »

मुख्यमंत्री पदावरून विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नागरीकशास्त्राची जाण असेल… मी लोकसभेला तिकीट मिळावं म्हणून विनंती करणार

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशा पध्दतीची वक्तव्य होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी फारच सावध भूमिका घेत पक्षाकडून पुढील वेळीही बारामती लोकसभा मतदारसंघातून मला तिकिट मिळावे असे हात जोडून म्हणाल्या. तसेच आपल्याला नागरिक शास्त्राची जाण असेल असे सूचक …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आंदोलनाने आणि “या” पध्दतीने होणार साजरा राष्ट्रवादीचा १० जूनला २३ वा वर्धापन दिन ; राष्ट्रवादी सप्ताह आणि विविध प्रश्नांसंबंधी आंदोलने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन १० जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व १६ जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर …

Read More »

नाना पाटेकर यांनी सांगितला हसन मुश्रीफ यांचा मॉडेलिंगचा किस्सा मर्फी रेडिओची जाहिरात मुश्रीफांनी केली

हसन (मुश्रीफ) चा चेहरा अरे खरं सांगतोय फारच गोंडस आहे. नेहमी हसमुख असतो. त्याच नाव त्याला शोभून दिसतं असे प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगत म्हणाले की, तुम्हाला माहित आहे का? पूर्वी मर्फी नावाच्या रेडिओची एक जाहिरात येत असे त्या जाहिरातीत हनुवटीला एक बोट लावून लहान मुलगा असायचा तो दुसरा …

Read More »

अजित पवार म्हणाले, उदय सामंतांनी लावलेल्या झाडापेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रिडा संकुलाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अडचणीत असलं की शरद पवार फोन करतात अन्… वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

साखर परिषद-२०२२ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर आज उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, जेव्हाही संकट असते तेव्हा शरद पवार हे फोन करतात अन् विचारतात, काय चालले आहे, काय करताय …

Read More »

अजित पवार म्हणाले, मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांची टोलेबाजी

सध्या भावनेला मारक निर्णय होऊ लागले आहेत. त्याला आपण विरोध करायला हवा. सध्याच्या वादानंतर मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून …

Read More »

नामांतराच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे… भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

आजच महाराष्ट्रात नामांतर होते आहे का? राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादचे नामकरण असेल किंवा उस्मानाबाद याच्याही नामांतराचा प्रश्न सुरु आहे. लोकशाहीत सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे. या जशा मागण्या करणार्‍याला महत्त्वाच्या वाटतात. त्या सगळ्या वंदनीय, महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे आहे …

Read More »

मंकीपॉक्स आजाराबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात एकही… घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्टोक्ती

मागील काही दिवसांपासून आंतराराष्ट्रीयस्तरावर मंकीपॉक्स आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याचे वृत्त सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे कोरोनानंतर या आजाराचा प्रादुर्भाव राज्यात होणार की काय असा संभ्रम राज्यातील जनतेत झाला. त्यामुळे चिंतेचेही वातावरण निर्माण झाले. यापार्श्वभूमीव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला. तसेच महाराष्ट्रात किंवा देशात एकही रूग्ण नसल्याचे …

Read More »