महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे
लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …
Read More »अजित पवार धमकी प्रकरण, रोहित पवार, अमोल मिटकरी धावले मदतीला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची मात्र टीका
काही वर्षांपूर्वी राज्यातील पाण्याच्या प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यावरून काही महिन्यांचा राजकीय विजनवासात काढावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोलापूरमधील कुर्डुवाडीतील कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी थेट महिला पोलिस अधिकाऱ्यालाच धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अजित पवार यांचे धमकावण्याचे प्रकरण योग्य असल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे …
Read More »निवडणूक हेराफेरीवर वंचित बहुजन आघाडीकडून शरद पवार यांना सवाल हेराफेरीची माहिती असूनही पोलिसात तक्रार का केली नाही
वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणावरून थेट निशाणा साधला आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स ‘X’ हँडलवरून शरद पवार यांना पाच थेट प्रश्न विचारले असून, या घडामोडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे. वंचित बहुजन आघाडीने विचारलेल्या मुद्द्यांनुसार, शरद पवार यांना दोन व्यक्तींनी …
Read More »गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल
पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, भाषण संपताच तो व्हॉट्स चॅट बाहेर आलाच कसा आव्हाडांची पोलिसात तक्रार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास २० दिवस झाले. तरीही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. मात्र या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यातच या प्रणातील संशयित आरोपी म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याचे नाव पुढे येत असून वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे यांचे …
Read More »काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्याकडून या गॅरंटी जाहिर महिलांना मोफत प्रवास आणि बँक खात्यात थेट ३ हजार रूपये देणार
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya