राष्ट्रीय परिक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार ४ मे २०२५ रोजी एनईईटी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार …
Read More »पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची टीका, ८५ लाख विद्यार्थी पद्मव्यूहात व्यवस्थात्मक अपयश असल्याची केली टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी ही “व्यवस्थात्मक अपयश” असल्याचे म्हटले आहे. सहा राज्यांमध्ये पेपरफुटीच्या नव्या लाटेदरम्यान गुरुवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी या समस्येवर “एकत्रित राजकीय प्रतिसाद” देण्याचे आवाहन केले आहे. “६ राज्यांमधील ८५ …
Read More »नीट परिक्षेवरून अभिनेता विजय याची द्रमुक सरकारवर टीका परिक्षेवरून जनतेचा विश्वासघात
अभिनेता-राजकारणी विजय यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे आणि त्यांनी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात नीट (NEET) रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, पक्षाचे अध्यक्ष देखील, यांनी कबूल केल्याच्या एका दिवसानंतर हे विधान आले आहे की …
Read More »वैद्यकीय नीट प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया वैध-उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला अर्थात नीट परिक्षेला आव्हान देणारी वेल्लोर येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस पदवीधर आणि महाराष्ट्राचे अधिवास दाखला असलेल्या विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राज्य कोट्याचे नियमन करणाऱ्या तरतुदी तर्कसंगत, न्याय्य आणि वैध असल्याचेही न्यायालयाने याचिका फेटाळताना प्रामुख्याने नमूद केले. उच्च न्यायालयाने पुढे आपल्या निकालात म्हणाले …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, महसूल कमाविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केला आरोप
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नरेंद्र मोदी सरकारने लाखो तरुणांचे भविष्य केवळ “महसूल वाढवण्यासाठी” त्यांच्या वर्षे वाया घालवल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून आज केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनटीएवरील प्रश्नावर ३१ जुलै रोजी राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री सुकांता मजुमदार …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले
स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …
Read More »केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, NEET परिक्षेत ००१% निष्काळजीपणा नको अन्यथा… NEET परिक्षेबाबत एनटीएला दिली तंबी
सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना स्पष्ट केले की अंडरग्रेजुएट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करताना कोणालाही “.००१% निष्काळजीपणा” नको आहे. त्यामुळे (NEET-UG) २०२४ परिक्षा वाचणार आहे. “कोणाच्याही बाजूने .००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे,” न्यायमूर्ती एस.व्ही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, जातनिहाय जणगणना करा पोलिस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे
महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …
Read More »
Marathi e-Batmya