Breaking News

Tag Archives: NEET Exam

जयराम रमेश यांचा आरोप, महसूल कमाविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केला आरोप

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नरेंद्र मोदी सरकारने लाखो तरुणांचे भविष्य केवळ “महसूल वाढवण्यासाठी” त्यांच्या वर्षे वाया घालवल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून आज केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनटीएवरील प्रश्नावर ३१ जुलै रोजी राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री सुकांता मजुमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, NEET परिक्षेत ००१% निष्काळजीपणा नको अन्यथा… NEET परिक्षेबाबत एनटीएला दिली तंबी

सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना स्पष्ट केले की अंडरग्रेजुएट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करताना कोणालाही “.००१% निष्काळजीपणा” नको आहे. त्यामुळे (NEET-UG) २०२४ परिक्षा वाचणार आहे. “कोणाच्याही बाजूने .००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे,” न्यायमूर्ती एस.व्ही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, जातनिहाय जणगणना करा पोलिस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा निकालाचे फेरमुल्यांकन करण्याची काँग्रेसची मागणी

डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची …

Read More »

NEET परिक्षा गोंधळप्रश्नी १६०० विद्यार्थ्यांच्या याचिका, तर सरकारकडून हायपॉवर कमिटी लोकसभा निवडणूकीनंतर आता परिक्षा निकालाचा गोंधळ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशातील एनईईटीसह इतर कोर्सेससाठी लागणाऱ्या पूर्वपरिक्षेसाठी एकच संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला. तसेच नोकरीविषयक अर्जासाठीही एकच संकेतस्थळही सुरु करण्यात आले. याशिवाय अशा परिक्षांचे पेपर फुटी प्रकरणी स्वतंत्र कायदा करून त्या अंतर्गत शिक्षा करण्याचा मुद्दा सुरुवातीला इंडिया आघाडी आणि नंतर केंद्रातील भाजपा सरकारने आश्वासन दिले …

Read More »

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत नाना पटोलेंचा केंद्रावर निशाणा ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET आणली का ?: नाना पटोले

 मुंबई: प्रतिनिधी देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा …

Read More »