मुंबई : प्रतिनिधी यूपी, बिहार, मध्य प्रदेश येथे या समजाला ओबीसी मानले जाते. मात्र महाराष्ट्रात त्यांची आडनावे ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होत नाही. त्यामुळे यूपी, बिहारमधील मुंबईत राहणाऱ्या या समजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणी केल्याचे मुंबई …
Read More »महागाईच्या विरोधात विरोधक उतरले रस्त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह ठाकरे, निरूपम यांना अटक
मुंबई : प्रतिनिधी वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अंधेरी येथील रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु केले. यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून …
Read More »भाजपच्या कर-नाटकीच्या विरोधात काँग्रेसचे लोकशाही वाचवा आंदोलन मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे
मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक राज्यातील सरकार स्थापनेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकिय कुरघोडींना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात लोकशाही वाचवा (प्रजातंत्र बचाओ) दिवस म्हणून पाळत जात असून लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस …
Read More »