Tag Archives: security

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप केंद्र सरकारच्या टेलि कम्युनिकेशन विभागाचा निर्णय

भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी …

Read More »

राजनाथ सिंह म्हणाले, सध्या सुरक्षेत ड्रोनचे महत्व वाढतेय उत्तर प्रदेश संरक्षण उपकरणे आणि ड्रोन उत्पादन युनिट उद्घाटन

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी आधुनिक युद्धात ड्रोनचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि भारताच्या युद्ध धोरणात त्यांचा समावेश केला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी सांगितले की ड्रोन आता अशा ठिकाणीही तैनात केले जात आहेत जिथे मोठी उपकरणे चालत नाहीत, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्यांच्या मोठ्या प्रमाणात वापराचे उदाहरण …

Read More »

डिआरडिओ आणि आयआयटी दिल्लीचा संयुक्त क्वाटंम एन्टँगलमेंट सुरक्षेचा नवा अविष्कार फ्रि-स्पेस सुरक्षित यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डिआरडीओ (DRDO) आणि आयआयटी IIT दिल्ली यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या क्वांटम एन्टँगलमेंट-आधारित फ्री-स्पेस सुरक्षित संप्रेषणाच्या यशस्वी प्रात्यक्षिकाने भारताने क्वांटम युगात निर्णायक झेप घेतली आहे. आयआयटी दिल्ली कॅम्पसमधील डिआरडीओ DRDO-इंडस्ट्री-अकादमी सेंटर ऑफ एक्सलन्स (DIA-CoE) येथे केलेल्या या प्रयोगाने एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर सुरक्षित क्वांटम संप्रेषण …

Read More »

अहमदाबादमधील ड्रिमलायनरच्या अपघाताच्या चौकशीत एफएएचा पुढाकार भारताला चौकशीत सहकार्य करणार

अहमदाबादमध्ये झालेल्या ड्रीमलाइनर विमान अपघातामुळे बोईंग पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आले आहे. गुरुवारी, १२ जून रोजी लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले, ज्यामुळे चौकशीत आंतरराष्ट्रीय सहभाग वाढला आणि सुरक्षेच्या चिंतांमध्ये विमानाच्या उत्पादकाची पुन्हा एकदा छाननी सुरू झाली. अहमदाबाद (AMD) ते लंडन गॅटविकला जाणारे बोईंग …

Read More »

महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न

नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …

Read More »

विजापूरमधील इंद्रावती उद्यानात चकमक दोन सुरक्षा रक्षकासह ३१ माओवादी ठार सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमधील चकमकः हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान आणि ३१ माओवादी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी सकाळी दिली. उद्यानाच्या एका विशिष्ट भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने त्या ठिकाणाकडे कूच केल्यानंतर ही चकमक झाली. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक, सुंदरराज पी, यांनी पुष्टी …

Read More »

नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे सरकार इतकं का घाबरतय ? एफआरएस तंत्रज्ञानाचा पहिला फटका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना

राज्याचे आणि सरकार नामक यंत्रणेचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या जनतेच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित महायुतीचे सरकार स्थानापन्न झालेल्या सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने मंत्रालयाची वाट धरलेल्या नागरिकांना आता त्याच्या पासचे आणि चेहऱ्याचे फेसियल रिडींग द्यावे लागणार असल्याने राज्यातल्या नागरिकांना, पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर …

Read More »

आयपीएल सुरक्षा शुल्क प्रकरण: बीसीसीआयची उच्च न्यायालयात पैसे देण्याची हमी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना थकबाकी मिळणार

आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान देण्यात येणाऱ्या पोलीस संरक्षणापैकी मुंबईसह पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना दोन आठवड्यात थकबाकी देण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. या आश्वासनानुसार, क्रिकेट मंडळाला पिंपरी चिंचवड पोलिसांना १.७० कोटी रुपये, नवी मुंबई पोलिसांना ३.३० कोटी रुपये आणि मुंबई पोलिसांना १.०३ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ वापर मंत्रालयातील सुरक्षेसाठी करा मंत्रालय सुरक्षेचा घेतला आढावा

राज्याच्या काना- कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा अबाधित देखील अबाधित रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »