विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्यातल्या जनतेसाठी पंचसूत्री जाहिर केली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा अर्थात जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी छोटेखानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वचननामा काय आहे याची माहिती दिली. कुटुंबप्रमुखांचा वचननामा! अन्नसुरक्षा: शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, देवाभाऊ जिकडे जाऊ तिकडं खाऊ महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत तरूणासाठी केली घोषणा
महाविकास आघाडीच्या झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी, शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी गॅरंटी जाहिर केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कर्नाटक, तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आलेल्या गॅरंटी कायम देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी मविआच्या वतीने महिला आणि शेतकऱ्यांसाठी गॅरंटी देण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्याकडून या गॅरंटी जाहिर महिलांना मोफत प्रवास आणि बँक खात्यात थेट ३ हजार रूपये देणार
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार …
Read More »उद्धव ठाकरे यांनी गल्लीत तरी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा संजय राऊत यांना सवाल
कोल्हापूर येथील महायुतीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा या आव्हानानंतर थयथयाट करणाऱ्या संजय राऊत यांनी त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी कधी गल्लीत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का,याचे उत्तर द्यावे अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव …
Read More »मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.
काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …
Read More »शिवसेना उबाठाचे निवडणूक आयोगाला पत्रः मतदार कार्ड आधारशी जोडा, मतदान केंद्र वाढवा मतदान यंत्राची बॅटरी, मतदारांना सुविधा दाव्या
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तसेच मतदार यादीतील दुबारे नावे आणि बोगस मतदान रोखण्यासाठी आधार कार्डशी, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांच्याशी जोडले जाते. तसे मतदार कार्ड आधार कार्डशी का जोडले जात नाही असा असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने करत प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रे वाढविण्याची मागणी शिवसेना उबाठाचे नेते …
Read More »रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, निवडणूक आयोगाचा निर्णय अगदी… आता दिर्घकाळ त्या पदावर राहणार नाही याकडेही लक्ष द्यावं
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मानलेल्या भगिनी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी केली होती. …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे भाकित, मविआच्य़ा विजयाने केंद्रात बदल घडेल सामाजिक न्याय खात्याला मंत्रीच नाही, आरक्षण संपविण्याचा डाव
मागास प्रवर्गाच्या सामाजिक उत्थानाच्या योजना बंद होत आहेत. ओबीसी एसटीएससी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद करणे. हा या सरकारचा एजेंडा असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा केंद्रातील सत्ता बदल ठरेल दोन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी …
Read More »अरविंद सावंत यांची अखेर शायना एन सी प्रकरणी जाहिर दिलगिरी; पण या नेत्यांची नावे घेतली शिवसेना शिंदे उमेदवार शायना एन सी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अमिन पटेल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत बोलताना हम इर्म्पोटेड माल का प्रचार नही करते हम ओरिजनल माल का प्रचार करते है असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोगाचे शिवसेना उबाठाला पत्र दिपोत्सव कार्यक्रम खर्चाची आणि आचारसंहिता भंग प्रकरणाची चौकशी सुरु
राज्यातील विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपल्यावर दिवाळीच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानावर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने परावनगी दिली. तसेच या कार्यक्रमात माहिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे हे ही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »
Marathi e-Batmya