गायक फाल्गुनी पाठक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नवरात्रौउत्सवानिमित्त मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४५०० रुपयांचे पास होते. याच गोष्टीचा …
Read More »इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !
संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …
Read More »अजित पवारांचा जमिनीच्या लिलावासाठी दबाव; मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आयपीएस दधिकारी मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक खुलासा
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या खुलासानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात पोलीस जमिनीच्या झालेल्या गैर व्यवहाराचा उल्लेख करून राज्याच्या राजकारणात दादा म्हंटल जाणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून थेट तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट …
Read More »आम्ही एका बाळाला मारण्याची परवानगी देऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती २६ आठवड्यांवरील गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका महिलेला २६ महिन्यावरील गर्भधारणा संपुष्ठात आणण्याची देण्यात येणारी परवानगी नाकारली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकालाचा दाखला दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकार बाळाच्या जन्मानंतर त्या बाळाची पूर्ण काळजी घेऊ शकते. २६ आठवड्यांवरील गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी एम्सला निर्देश देण्याची परवानगी मागणाऱ्या …
Read More »Operation Ajay : इस्रायलमधून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत उतरले Operation Ajay: इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Operation Ajay : चालू युद्धात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी घेऊन जाणारे विमान शुक्रवारी सकाळी ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत नवी दिल्लीत दाखल झाले. इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. …
Read More »पोलीस भरती : मुंबई पोलीस दलात ३,००० पदांची कंत्राटी पदभरती ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी …
Read More »प्रतिभेची पुढची फळी शोधून त्यांच्यावर संस्कार करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब – श्रेया घोषाल श्रेया घोषालण हीची मुलाखत
एक आवाज, लाखों एहसास हे इंडियन आयडॉल १४ चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची क्षमता असणाऱ्या जादुई आवाजांवर प्रकाशझोत टाकते. या रियालिटी शोच्या यंदाच्या सत्रात कुमार सानू आणि विशाल दादलानी यांच्यासोबत आघाडीची गायिका, राष्ट्रीय पुरस्कार विजेती श्रेया घोषाल Shreya Ghosal ही देखील परीक्षकांच्या पॅनलवर असणार …
Read More »Train Accident : ५ ठार, ७० हून अधिक जखमी, घटनास्थळी बचावकार्य सुरू बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी ४ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, मदतकार्यात गुंतलेल्या पोलिसांनी आणखी एक मृतदेह सापडल्याची पुष्टी केली
पाटणा, 12 ऑक्टोबर : आसाममधील आनंद विहारहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला (ट्रेन क्रमांक २५०६) काल रात्री ९.३५ वाजता बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला Train Accident. ज्यामध्ये आतापर्यंत ५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या अपघातात ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल …
Read More »राज्य सरकारवर टीका करताच अभिनेत्रीचा ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक गायब कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही... थेट तेजस्विनी पंडित ने साधला राज्य सरकारवर निशाणा
मुंबई : सिंधुताई सकपाळ या चित्रपटात सिंधुताई यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला प्रेषक वर्ग निर्माण करणारी मराठी चित्रपट सृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला राज्य सरकार विरोधात भूमिका मांडणे चांगलंच महागात पडलं आहे. एकीकडे टोलचा मुद्धा राज्यात तापत असताना दुसरीकडे काल ट्वीटरच्या माध्यमातून तेजस्विनीने थेट …
Read More »जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या सत्य ! डायबिटीस होण्याची काय आहे कारण ? घ्या जाणून
मुंबई : आज अनेक जण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे काही जण आपल्या आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश करतात व काहीजण अनेक पदार्थाचा गैरसमज करून घेतात. आज या लेखाद्वारे आम्ही आपणांस चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहे व त्यात कसलीही सत्यता …
Read More »
Marathi e-Batmya