राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाच्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीनंतर मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT वापरा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन केली मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश …
Read More »गिरीश महाजन यांचे आदेश, अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा
भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप
‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा
गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४२ हजार कोटींचे १० सामंजस्य करार महाराष्ट्रात ४२८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती
महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे. हे गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक आहे. आज विविध …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन, नागरिकांनो खबरदारी घ्या राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा
राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये. सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आज केले. पुढे बोलताना अजित …
Read More »आता बंद पडलेल्या एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार, विशेष सवलतीसह ३० टक्के पर्यतच्या विलंब शुल्कावर सवलतः विशेष मोहिमेतंर्गत
भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) पॉलिसीधारकांना त्यांच्या बंद पडलेल्या विमा पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यास मदत करण्यासाठी देशव्यापी ‘विशेष पुनरुज्जीवन मोहीम’ जाहीर केली आहे. ही मोहीम १८ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल, ज्यामध्ये पुनरुज्जीवित करण्यास पात्र असलेल्या वैयक्तिक बंद पडलेल्या पॉलिसींचा समावेश असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एलआयसी ३०% …
Read More »अॅपलने ऑफिससाठी बंगळुरूमध्ये घेतली १० वर्षासाठी भाड्याने जागा २.७ लाख चौरस फूटाची जागा ६.३ कोटी रूपयांना
डेटा अॅनालिटिक्स फर्म प्रॉपस्टॅकच्या मते, अॅपलने बंगळुरूमध्ये सुमारे २.७ लाख चौरस फूट ऑफिस स्पेस १० वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे, ज्याचे मासिक भाडे ₹६.३ कोटी आहे. अॅपल सध्या भारतातून मोबाईल फोनची सर्वात मोठी निर्यातदार आहे, २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ₹१.५ लाख कोटी किमतीचे आयफोन पाठवत आहे. कंपनीने रिअल इस्टेट डेव्हलपर …
Read More »अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा अचानक टॅरिफ लागू करणे भविष्यातील डोकेदुखी
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांनी असा इशारा दिला आहे की रशियन तेल खरेदीवरून भारतावर अमेरिकेने लावलेले शुल्क अमेरिकेच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवेल आणि अमेरिकेला मंदीत ढकलू शकते, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी “मोठी डोकेदुखी” निर्माण होऊ शकते. “अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर आहे,” स्टीव्ह हँके यांनी मिंटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. “जबाबदारीमागील …
Read More »
Marathi e-Batmya