Editor

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे ८ दिवसांत एसआयटी स्थापनेचे आदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे …

Read More »

सचिन सावंत यांची राज्य सरकारवर टीका, मनोरंजक निर्णय पशुवाहतूकी विरूद्ध फक्त पोलिसच कारवाई करू शकतात, नागरिक तक्रार करू शकतात

कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे बेकायदेशीर पशुवाहतूकीविरुध्द केवळ पोलिसच कारवाई करु शकतात.  दुसरीकडे नागरिक तक्रार करु शकतात असेही म्हणतात. याचा अर्थ वाहतूक थांबवण्याचा किंवा तक्रारी व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करु शकणार नाहीत. पण पोलिसांव्यतिरिक्त जर कोणी व्यक्ती किंवा संस्था तक्रारी व्यतिरिक्त इतर …

Read More »

सुनिल तटकरे यांचा दावा, लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे - सुनेत्रा पवार

लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बीडीडीकरांना मिळालेली घरे मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ

मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या  या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माटुंगा येथील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला, २०२४-१९ आणि २४ ला भाजपाच मोठा…पण… मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दाव्यावरून लगावला टोला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीच्या आसपास केव्हाही जाहिर होणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा, मनसेकडून सातत्याने पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षांकडूनही बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे …

Read More »

कबुतर खानाप्रकरणी राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागले, जैन… मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी जैन मुनींवर टीका

मुंबईतील कबुतरखान्यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जैन समुदायाने कबुतर खाने पुन्हा सुरु करण्याच्या अनुषंगाने आंदोलन करत आहेत. त्यातच जैन मुनीनीही यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर घेतल्यानंतर कबुतर खान्याचा वाद चांगलाच पेटला. तसेच जैन समुदाय आणि मराठी एकीकरण समिती यांच्यात एकप्रकारे शक्ती प्रदर्शनाची घटनाही नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई …

Read More »

इन्फोसिसने ऑस्ट्रेलियन आयटी कंपनीचे व्हर्सेंट ग्रुपचा ७५ टक्के हिस्सा खरेदी २३३ दशलक्ष अर्थात १३०० कोटींना घेतला विकत

इन्फोसिसने ऑस्ट्रेलियन आयटी कंपनी व्हर्सेंट ग्रुपमधील ७५ टक्के हिस्सा २३३.२५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १३०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. बहुसंख्य हिस्सा खरेदीसह, इन्फोसिसकडे ऑपरेशनल नियंत्रण असेल, तर व्हर्सेंटची मूळ कंपनी टेलस्ट्रा कंपनीमध्ये २५ टक्के अल्पसंख्य हिस्सा कायम ठेवेल. ऑस्ट्रेलियन व्यवसायांसाठी एआय-सक्षम क्लाउड आणि डिजिटल सोल्यूशन्सना चालना देण्यासाठी सहकार्यासाठी …

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया करणार आयएमपीएस दरात सुधारणा आयएमपीएस व्यवहारावर नाममात्र शुल्क आकारणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने १५ ऑगस्ट २०२५ पासून किरकोळ ग्राहकांसाठी त्यांच्या तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहार शुल्कात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हा बदल ऑनलाइन आणि शाखा व्यवहारांवर परिणाम करेल, उच्च-मूल्याच्या हस्तांतरणासाठी नवीन शुल्क लागू केले जाईल, तर काही व्यवहार स्लॅब अपरिवर्तित राहतील. २५,००० रुपयांपेक्षा जास्त उच्च-मूल्याच्या ऑनलाइन …

Read More »

व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले, टॅरिफचा प्रभाव सहा महिन्यात कमी होईल, त्याच्या पुढील विचार करा अमेरिकन टॅरिफ प्रश्नी मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांची स्पष्टोक्ती

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय निर्यातीवरील अमेरिकेच्या वाढीव शुल्काचा आर्थिक परिणाम एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल, परंतु त्यांनी असा इशारा दिला की देशाने खोल, दीर्घकालीन आव्हानांसाठी तयार राहावे, खाजगी क्षेत्राला धोरणात्मक दृष्टिकोनाने काम करण्याचे आवाहन केले. व्ही. अनंत नागेश्वरन पुढे बोलताना म्हणाले की, …

Read More »