Editor

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे …

Read More »

व्यापारी चर्चा डब्यात, अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि दंड, एक ऑगस्टपासून रशियाकडून शस्त्रास्त्र आणि कच्चे तेल खरेदी केल्याने २५ टक्के टेरिफबरोबर दंडही आकारला

मागील अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या भारत-अमेरिका दरम्यानच्या व्यापार चर्चेवर सुरु असलेल्या अटकळींना पूर्णविराम देत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (३० जुलै २०२५) घोषणा केली की भारताकडून रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करणे, त्याचे उच्च शुल्क आणि व्यापारातील “कठोर आणि घृणास्पद” गैर-आर्थिक अडथळे यांचा उल्लेख करून १ ऑगस्टपासून …

Read More »

आरोग्य क्षेत्रातील पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अ‍ॅन्ड मिनिमल अ‍ॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (आयएमएमएएसटी) या दोन जागतिक …

Read More »

मंडप खड्ड्यासाठी आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका

मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची टाळाटाळ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीत वाढ

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, …

Read More »

जयकुमार गोरे यांचे आदेश, ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश

ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, कायमस्वरूपी सिंचन प्रकल्प पूर्ण करा जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, …

Read More »

फ्रान्सनंतर आता ब्रिटन देणार पॅलेस्टायनला मान्यता इस्त्रायल जोपर्यंत गाझामध्ये युद्धबंदीसाठी सहमती दर्शवित नाही

पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मंगळवारी सांगितले की, इस्रायल गाझामध्ये युद्धबंदीला सहमती देत नाही आणि दीर्घकालीन शांततेसाठी पावले उचलत नाही तोपर्यंत युके सप्टेंबरमध्ये पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देईल. स्टारमर यांनी गाझामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उन्हाळी मंत्रिमंडळाच्या दुर्मिळ बैठकीसाठी मंत्र्यांना बोलावले. केअर स्टारमर यांनी इस्त्रायला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर ब्रिटन पॅलेस्टाइन राज्याला …

Read More »

कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याला एआय नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची डिल आयटी क्षेत्रातून अनेक कंपन्यांना काढून टाकण्याचे प्रकार

डोनाल्ड ट्रम्प युगाचा फटका भारताच्या अमेरिकेवर अवलंबून असलेल्या आयटी क्षेत्राला बसत आहे आणि आता त्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. जीटीआरआयच्या मते, आयटी निर्यात महसुलात अमेरिकेचा वाटा ७० टक्के आहे. म्हणूनच, धोरणातील कोणताही व्यत्यय किंवा आर्थिक मंदीचा थेट परिणाम क्लायंट खर्च, प्रकल्पाच्या वेळापत्रकांवर आणि एकूण करार मूल्यावर (टीसीव्ही) होतो. वापर मंदी, …

Read More »