टाइमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडची प्राथमिक प्रवर्तक कंपनी, टाइमेक्स ग्रुप लक्झरी वॉचेस बीव्ही, ने ऑफर फॉर सेल (ओएफएस) मार्ग वापरून कंपनीतील त्यांच्या १५% पर्यंतच्या हिस्सेदारीची विक्री करण्याचा आपला हेतू जाहीर केला आहे. या ऑफरमध्ये सुरुवातीचा ७.५% इक्विटी हिस्सा समाविष्ट आहे, जो ७५.७१ लाख शेअर्सच्या समतुल्य आहे. याव्यतिरिक्त, आणखी ७.५% साठी ग्रीन …
Read More »मध्यपूर्वेतील हवाई हद्द खुली होताच एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय सेवा सुरु मध्य पूर्व आणि युरोपमधील विमान सेवा होणार सुरु
इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदी करारानंतर मध्य पूर्वेतील काही भागांमधील हवाई क्षेत्रे पुन्हा सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने हळूहळू त्यांचे आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे १२ दिवसांचे युद्ध संपण्याची शक्यता आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अनेक लाटांमुळे इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद होते परंतु मंगळवारी पुन्हा उघडण्यात आले, ज्यामुळे विमान …
Read More »भारत अमेरिका द्विपक्षिय करार पोहोचला ५०-५० टक्केवर अंतिम करारासाठी कोणताही दबाव नाही
भारतीय आयातीवर २६% कर लादण्यासाठी ९ जुलैची अंतिम मुदत असतानाही, अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम करण्यासाठी भारताला दबाव आणला जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. अधिकृत सूत्रांनी चालू असलेल्या वाटाघाटी “५०-५०” टप्प्यावर असल्याचे वर्णन केले आहे, त्यांनी जोर देऊन म्हटले आहे की नवी दिल्ली अंतरिम करार लवकर पूर्ण करण्यास …
Read More »डिजीसीएच्या विमानतळ तपासणीत या त्रुटी आल्या आढळून सेफ्टी ऑडिटमध्ये आढळून आलेल्या प्रश्न सोडविणार
डिजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी दिल्ली आणि मुंबईसह प्रमुख विमानतळांवर लक्ष केंद्रित सुरक्षा ऑडिटचा भाग म्हणून व्यापक देखरेख केली, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. संयुक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखालील दोन डिजीसीए DGCA पथकांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी हे निरीक्षण केले, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ऑडिटमध्ये उड्डाण ऑपरेशन्स, …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …
Read More »आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आज …
Read More »वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे पीडब्लूडीस निशुल्क हस्तांतरण नि:शुल्क हस्तांतरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी
वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील ९० एकर जागेपैकी ३०.१६ एकर भूखंड उच्च न्यायालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडावर उच्च न्यायालयाकरिता नवीन संकूल …
Read More »शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध मात्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद
राज्यातील वर्धा ते सिंधुदूर्गला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आधीच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. तसेच काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायच्या नाहीत असा निश्चिय असताना हा प्रकल्प काहीही करून पुर्ण करायचा असा चंग राज्य सरकारने बांधला आहे. त्यामुळेच आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ई बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजूरी दिली. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाला प्रार्थना, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला…. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सहकाऱ्यांसह पालखी सोहळ्यात सहभाग
राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना …
Read More »
Marathi e-Batmya