Editor

एसबीआय म्हणते महागाई निचांकी पातळीवर रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात करावी ०.२५ टक्केने व्याज दरात कपात करावी

भारताचा महागाई दर ७७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. रिझर्व्ह बँकेने आता व्याजदर कमी करावेत अशी एसबीआयची इच्छा आहे – अन्यथा अर्थव्यवस्थेला त्रास देऊ शकणारी महागडी चूक करण्याचा धोका पत्करावा. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया धोक्याची घंटा वाजवत आहे, आरबीआयला २५ बेसिस …

Read More »

महिंद्रा अँड महिंद्राने इसुझु मोटर्सचे ५८.९६ टक्के समभाग विकत घेतले ६५० प्रति शेअर दराने ५५५ कोटी रूपयांना विकत घेत कंपनीवर मालकी

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एम अँड एम) ने जपानच्या सुमितोमो कॉर्पोरेशन आणि इसुझू मोटर्स लिमिटेडकडून एसएमएल इसुझू लिमिटेडमधील ५८.९६% कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. ₹६५० प्रति शेअर या दराने ₹५५५ कोटी मूल्याच्या या व्यवहारामुळे सेबी टेकओव्हर रेग्युलेशन अंतर्गत सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडून एसएमएलच्या २६% पर्यंत इक्विटीसाठी अनिवार्य ओपन ऑफर देखील सुरू …

Read More »

स्पष्ट आणि संशयातीत आयटीआर फाईलिंग दाखल करताना कोणत्या गोष्टी पाळाल भेटवस्तू, रक्कम देणे किंवा खात्यावर वर्ग करणे

भारतात, उदार भेटवस्तू मिळणे – मग ते तुमच्या लग्नासाठी रोख रकमेचे बंडल असो, तुमच्या पालकांकडून जमिनीचा तुकडा असो किंवा मित्राकडून आर्थिक मदत असो – हे खूप वैयक्तिक वाटू शकते. परंतु कर अधिकाऱ्यांच्या दृष्टीने, अशा भेटवस्तू केवळ भावनिक हावभावांपेक्षा जास्त आहेत – त्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत आहेत, जर योग्यरित्या नोंदवले गेले …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले भाजपाचा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आला असता तर त्यांना ‘हू किल्ड करकरे’ पुस्तक भेट दिले असते.

काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जीन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या मुस्लीम लिगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्यामा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट …

Read More »

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी

हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन, विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करावा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …

Read More »

न्यायालयाचा निर्णय, बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णास जन्मठेप आणि ११ लाखाचा दंड विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय

घर कामगार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यास विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५) दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावत ११ लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. प्रज्वल रेवण्णा यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. ११ लाख रुपये दंडाची रक्कम बलात्कार पीडितेला भरपाई म्हणून …

Read More »