सेबी SEBI अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने सूचीबद्ध घटकांच्या उद्देशाने नवीन अनुपालन फ्रेमवर्कचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये गव्हर्नन्स आणि आर्थिक प्रकटीकरणासाठी एकात्मिक फाइलिंग सिस्टम सादर केली आहे. ही प्रणाली ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपणाऱ्या तिमाहीशी संबंधित फाइलिंगसाठी लागू होईल. विविध नियतकालिक फाइलिंग आवश्यकता एकाच प्रक्रियेत एकत्रित करून …
Read More »२०२४ मध्ये ४३ लाख कारची विक्रीः पण मागणी एसयुव्हीची सर्वाधिक टोयाटो आणि किआ वाहनानी कार विक्रीत नोंदविला नवा विक्रम
भारतीय प्रवासी वाहन बाजाराने २०२४ मध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला, घाऊक विक्री विक्रमी ४३ लाख युनिट्सपर्यंत पोहोचली. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि किआ सारख्या आघाडीच्या वाहन निर्मात्यांनी त्यांचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वार्षिक विक्रीचे आकडे पोस्ट केले. एसयूव्हीच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत असल्याने आणि ग्रामीण बाजारपेठेतील मजबूत योगदानामुळे …
Read More »कॉलेज बदलण्यास सांगितले म्हणून युवकांने आई-वडिलांनाच मारून टाकले नापास होत असल्याच्या कारणामुळे कॉलेज बदलण्यास सांगितले होते
कॉलेज बदलण्यास सांगितल्यानंतर २५ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने नागपुरात आपल्या पालकांची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी घडली होती परंतु १ जानेवारी रोजी शहरातील एका घरात लीलाधर डाखोळे (५५) आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे (५०) यांचे मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. या जोडप्याचा मुलगा, उत्कर्ष डाखोळे …
Read More »वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापनेचा निर्णय
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाकडून घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर राजकिय पटलावर या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्याचबरोबर बीडमधील सर्वपक्षियांनी संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना अटक करावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला. अखेर राजकिय पडसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयतीत आरोपी वाल्मिक कराड …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, विजयस्तंभासाठी २०० एकर जमीन आणि २०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी करणार
भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता १ जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची २०० एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »प्रकाश आबिटकर यांची घोषणा, प्राधिकरणाच्या औषधांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा
रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची …
Read More »२६-११ च्या हल्ल्यातील आरोपी तबव्वूर राणाला अमेरिका भारताच्या हवाली करणार अमेरिकन न्यायालयाचा निर्णय
भारतासाठी राजकीय मुस्तुदीपणात आणखी एका विजयाची भर पडली असून मुंबईतील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणास अमेरिकन न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार आहे. तहव्वूर राणा या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला एफबीआयने …
Read More »अमेरिकेत ऐन गर्दीत ट्रक घुसवून गोळीबारः १० ठार तर ३० जण जखमी आधी गर्दीत ट्रक घुसविला आणि नंतर ट्रकमधून उतरून गोळीबार
अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स शहराच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर एका ट्रकने गर्दीत घुसविला आणि त्यानंतर ट्रक चालकाने ट्रकमधून उतरून अंदाधुंद गोळाबार केला. या घटनेत नववर्षाच्या पहिल्याच अर्थात १ जानेवारी २०२५ रोजी बुधवारी किमान १० लोक ठार आणि ३० जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने …
Read More »पंतप्रधान फसल विमा योजनेचा कालावधी वाढविला आता २०२५-२६ पर्यंत मुदत स्वतंत्र ८२४.७७ कोटी रूपयांचा विमा योजनेसाठी स्वतंत्र निधी
केंद्राने बुधवारी (१ जानेवारी, २०२४) दोन पीक विमा योजना – पीएमएफबीवाय PMFBY आणि आरडब्लूवीसीआयएस RWBCIS – २०२५-२६ पर्यंत आणखी एका वर्षासाठी वाढवल्या आणि फ्लॅगशिप योजनांच्या अंमलबजावणीमध्ये तंत्रज्ञानाच्या अंतर्भावासाठी स्वतंत्र ₹८२४.७७ कोटी निधी देखील तयार केला. पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) १५ व्या …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा १० हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज विभागाला देत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु …
Read More »
Marathi e-Batmya