Editor

मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश, राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरा वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी

वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व …

Read More »

२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? परिणाम… हिंदूत्व राजकारणाचा पाया पक्का? ईव्हीएमवर शंका

पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका, स्वतः गाडीत बसून तो पोलिसांच्या दारात येतो…. राज्यव्यवस्था कुठे चाललीय, हा सगळा संशयाचा सापळा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्यामुळे वाल्मिक कराडची शरणागती… फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलिस कारवाई

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराड यांनी २०-२२ दिवसांपासून पोलिसांच्या शोध मोहिमेला गुंगारा देत आज अखेर सीआयडीच्या मुख्य कार्यालयात शरणगती पत्करली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची हिंसा करण्याचा अधिकार कोणाला नाही. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवत …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजपा सरकारचे अपयश… फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही, तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार …

Read More »

शरणागती आधी वाल्मिक कराड जारी केलेल्या व्हिडिओत काय म्हणाला खोट्या खंडणी प्रकरणात गुन्हे दाखल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या मारेकरी आणि मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे नाव पुढे आले. अखेर प्रकरणी राजकिय गरमागरमी झाल्यानंतर अखेर …

Read More »

देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण सीआयडीसमोर शरण येण्याआधी व्हिडिओ जारी केला

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी आज अखेर पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतहून शरणागती पत्करली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होवून २० झाले, …

Read More »

आयकर आणि आयटीआर दाखल करण्याच्या पद्धतीत हे पाच बदल या पाच नियमात केला बदल

२०२४-२५ साठी सामान्य आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ रोजी संपली. ५,००० रुपयांच्या दंडाच्या रकमेसह विलंबित आयटीआर ITR दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपेल. जुलैनंतरही ३१ अंतिम मुदत, आयकर विभागाने विविध श्रेणी करदात्यांना सादर करण्यासाठी विशिष्ट मुदत दिली आयटीआर उदाहरणार्थ, कर विभागाने ३१ ऑक्टोबर २०२४ …

Read More »

तर राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते उत्पन्नातील व्यवहाराची माहिती देणे बंधनकारक

सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उच्च-मूल्याच्या व्यवहारांचा अहवाल देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. केंद्राने अलीकडेच कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेच्या अहवालाचे नियमन करणाऱ्या नियमांच्या काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात संसद सदस्य अरुण गोविल …

Read More »

सेबीने या सहा कंपन्यांच्या आयपीओला दिली मान्यता एका वर्षाच्या आत आयपीओची विक्री कधीही करू शकते

भांडवली बाजार नियामक सेबीने आयव्हॅल्यू Ivalue Infosolutions Ltd, अथेर एनर्जी Ather Energy Ltd, ओस्वाल पंप्स Oswal Pumps Ltd, क्वॅलिटी जॉवर इलेक्ट्रीकल Quality Power Electrical Equipments Ltd, फॅबटेक Fabtech Technologies Ltd आणि स्कोल्स Schloss बेंगलोर (लीला पॅलेसेस हॉटेल्सचे मूळ) या सहा कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO मंजूर केले आहेत. …

Read More »