Editor

ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती, १.३५ कोटी बोगस काल्स ब्लॉक केले २९०,००० नंबर डिस्कनेट झाले

सरकारची तांत्रिक यंत्रणा २,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी दररोज १.३५ कोटी फसव्या-बोगस कॉल्सला यशस्वीरित्या ब्लॉक करत आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की बहुतेक स्पॅम कॉल्स परदेशातील सर्व्हरवरून येतात आणि या फसव्या प्रयत्नांना रोखण्यासाठी सरकारच्या यंत्रणा अत्यंत …

Read More »

एअर इंडिया- विस्ताराच्या विलनीकरणानंतर एसआयए करणार ३ हजार १९४ कोटींची गुंतवणूक सिंगापूर एअरलाईन्सची माहिती

सिंगापूर एअरलाइन्स (SIA) नोव्हेंबर २०२४ मध्ये विस्ताराच्या विलीनीकरणानंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये ३,१९४.५ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. विलीनीकरणाची घोषणा, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आली होती आणि नोव्हेंबरपर्यंत ते अंतिम होण्याची अपेक्षा आहे. ११, २०२४, सिंगापूर एअरलाइन्सला विस्तारित एअर इंडियामध्ये २५.१ टक्के हिस्सा देईल. विस्तारा, पूर्ण-सेवा वाहक …

Read More »

या चालू आठवड्यात या कंपन्यांचे आयपीओ बाजारात एसएमई विभागातून आणि थेट कंपन्यांकडून आयपीओ

इक्विटी मार्केटवर अलीकडील दबाव असूनही, तीन कंपन्या ११ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी ट्रंकेटेड ट्रेडिंग आठवड्यात त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करण्यासाठी सज्ज आहेत, एक मेनबोर्ड विभागातून पदार्पण करत आहे. या आयपीओ IPO चा एकूण निधी उभारणीचा आकार ₹१,१७३.०३ कोटी असताना, गेल्या आठवड्यात उभारलेल्या मोठ्या ₹१८,५०० कोटींपेक्षा कमी …

Read More »

काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार

वैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला. धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज भाऊ देशमुख, …

Read More »

भाजपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा काँग्रेसने योजनांचे बजेट सांगावे

काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, काँग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी योजनांच्या …

Read More »

जम्मू आणि काश्मीरात दहशतवाद्यासोबतच्या चकमकीत १ जवान ठार सुरक्षा दलातील तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील केशवानच्या जंगलात शोध मोहीम राबवत असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात रविवारी लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला गाव संरक्षण रक्षक. शहीद झालेल्या जवानाचे नाव 2 पॅरा स्पेशल फोर्सचे नायब सुभेदार राकेश कुमार असे आहे. व्हाईट नाईट कॉर्प्सने …

Read More »

निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा कठोर शिस्तभंग कारवाईचा जिल्हाधिकारी ‍तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, आयोगाने पोलिस महासंचालक वर्मा यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर …

Read More »

अमित शाह यांची निवडणूकीला नवी उपमा, शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातील लढाई जाहिरसभेत बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील निवडणूकीच्या सामन्याला दिली उपमा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना …

Read More »