Editor

राजन तेली आणि दीपक आबा साळूंखे पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश शिवसेना उबाठातील प्रवेशाने दिपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्या जागा धोक्यात

काही दिवसांपूर्वी जळगांवमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाला मोठा हादरा बसला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करू नये यासाठी मनधरणीही केली. मात्र आज कोकणातील भाजपाचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी आणि सांगोल्यातील काय झाडी काय डोंगार फेम शहाजी बाजू पाटील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटले कॅलिफोर्निया आणि दाऊदला भेटण्यासाठी केंद्र सरकारची पवारांना परवानगी होती का ?

शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट

विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …

Read More »

इन्फोसिस कंपनीने जारी केला चालू वर्षाचा लाभांश भागधारकांना मिळणार २१ रूपयांचा मिळणार लाभांश

इन्फोसिसने गुरुवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति शेअर २१ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला. चालू आर्थिक वर्षातील हा पहिला अंतरिम लाभांश आहे. आयटी प्रमुखाने २९ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख म्हणून आणि ८ नोव्हेंबर २०२४ ही लाभांशाची पेआउट तारीख म्हणून निश्चित केली. “बोर्डाने २१ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला …

Read More »

विप्रोचा २०१९ नंतर पहिल्यांदाच बोनस जाहिर १:१ प्रमाणात बोनस असणार

विप्रोने गुरुवारी १:१ च्या प्रमाणात २०१९ नंतरचा पहिला बोनस जारी केला. आयटी प्रमुख, ज्याने आज आपले तिमाही निकाल देखील जाहीर केले, गेल्या १५ वर्षांत आजच्या आधी किमान तीन बोनस इश्यू जाहीर केले. कॉर्पोरेट डेटाबेस AceEquity सह संकलित केलेल्या डेटानुसार, विप्रोने आजपर्यंत नऊ बोनस जारी केले आहेत. विप्रोने २०१९ मध्ये १:३ …

Read More »

निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींचा निपटारा कऱण्यासाठी नवी नियमावली केंद्र सरकारने जारी केले नवे नियम

केंद्र सरकारने निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांसाठी सूचना जारी केल्या आहेत, सर्व तक्रारींचे निराकरण २१ दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे, त्यांचा विशिष्ट कार्यालयाशी संबंध असला तरीही. सध्या, तक्रारी केंद्रीकृत पेन्शन तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPENGRAMS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनिफाइड ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सबमिट केल्या जातात, ते …

Read More »

१० वर्षात कर गोळा होण्याच्या प्रमाणात १८२ टक्क्याची वाढ ६ लाख कोटी रूपयांवरून १९ लाख कोटी रूपयांचा कर जमा होतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १० वर्षांच्या कालावधीत २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष कर संकलन १८२ टक्क्यांनी वाढून १९.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या ताज्या ‘टाइम सीरीज डेटा’मध्ये असे दिसून आले आहे की २०२३-२४ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कर संकलन १० वर्षांत दुप्पट होऊन ९.११ लाख कोटी …

Read More »

भाजपाकडून या पाच ते सात आमदारांना विधानसभा निवडणूकीत नारळ राम कदम, पराग शहा, तमिल सेल्वन,भारती लव्हेकर, सनिल राणे रेड झोनमध्ये

विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. …

Read More »

प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ

सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …

Read More »

बच्चू कडू यांचा सवाल, तुम्ही कसले परिवर्तन आणणार… तिसऱ्या आघाडीचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला …

Read More »