Editor

निती आयोगाकडून मुंबई महानगराचा २६ लाख कोटींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …

Read More »

अमूल उत्पादन जगातील सर्वात मजबूत ब्रँण्ड फूड अँड ड्रिंक च्या ताज्या अहवालातील माहिती

ताज्या फूड अँड ड्रिंक २०२४ च्या अहवालानुसार भारतीय ब्रँड “अमूल” ला “जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड” म्हणून स्थान देण्यात आले आहे. “अमूल आधीच जगातील नंबर वन डेअरी ब्रँड आहे. तथापि, पहिल्या क्रमांकाचा सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून स्थान मिळणे ही एक मोठी ओळख आहे,” जयेन मेहता, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग …

Read More »

देशात सर्वाधिक रोजगार ई-कॉमर्समध्ये मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते अहवाल जाहिर

ई-कॉमर्स हा भारतातील रोजगार निर्मितीचा प्रमुख चालक आहे कारण ऑनलाइन विक्रेते, सरासरी ५४ टक्के अधिक लोकांना रोजगार देतात आणि ऑफलाइन विक्रेत्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दुप्पट आहे, असे बुधवारी जाहिर झालेल्या अहवालात म्हटले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जाहिर केलेल्या गैर-नफा धोरण थिंक टँक पहले इंडिया …

Read More »

पंबन पुलावरील वजनाची चाचणी यशस्वी समुद्रातून स्टेशनपर्यंत जाणारे अतिदुर्गम पूल

रेल्वेचे समुद्री मार्गे शेवटचे स्टेशन असलेले पंबनला जोडणाऱ्या नवीन पांबन पुलावरील लोड डिफ्लेक्शन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. गोल्डन रॉक शेडमधील ट्विन GOC WDG4D लोकोमोटिव्ह वापरून चाचणी घेण्यात आली. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे चेन्नईतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर (SERC) च्या सहकार्याने ही चाचणी घेण्यात …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँकाच्या आहेत बचत योजना पाच प्रमुख बँकानी जाहिर केल्या या बचत योजना

आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात, हे सर्वमान्यपणे स्वीकारले जाते की व्यक्ती त्यांच्या ६० च्या दशकापर्यंत पोहोचतात, त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विवेकपूर्ण समायोजनामध्ये कमी-जोखीम असलेल्या मालमत्तेकडे वळणे समाविष्ट असते, जसे की मुदत ठेवी, सरकार-समर्थित बचत योजना. स्टॉक आणि म्युच्युअल फंड यांसारख्या उच्च जोखमीच्या गुंतवणुकीतील एक्सपोजर कमी करताना. हा धोरणात्मक दृष्टीकोन बहुसंख्य आर्थिक सल्लागारांनी कायम …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, लाडक्या बहिणी पेक्षा सुरक्षित बहीण हवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात “लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी” या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक डॉ. …

Read More »

शरद पवार यांचे सूचक व्यक्तव्य, काल बदलापूरला हेच पाह्यला मिळालं … मराठवाड्यातील नेते व्यंकटराव जाधव यांचा पक्ष प्रवेश

जनतेला आता परिवर्तन हवं आहे. लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाह्यला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही असे प्रतिपादन शरद पवार यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आ. …

Read More »

राज ठाकरे यांची टीका, तुमची बहिण खरीच लाडकी असेल तर… मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच कायदा धाब्यावर

बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जन आक्रोश जो काही निर्माण झाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पनाही करवत …

Read More »